शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ८.१९ कोटींचा निधी!

By admin | Updated: July 6, 2016 01:26 IST

निधीअभावी धूळ खात पडलेली अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघणार.

संतोष वानखडे / वाशिम निधीअभावी धूळ खात पडलेली राज्यातील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंच्या नुकसानभरपाईची ११५५ प्रकरणे लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने ८.१९ कोटींचा निधी मंजूर केला असून, जिल्हास्तरावर निधी वितरणाची कार्यवाही सुरू आहे.विद्यार्थ्यांंच्या सुरक्षित शिक्षणासाठी शिक्षण विभागाने विविध योजना व उपक्रम अमलात आणले आहेत. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंंतच्या विद्यार्थ्यांंना संकटसमयी आर्थिक मदतीचा हात म्हणून २0१२-१३ पासून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नियमितपणे राबविण्यात येत आहे. शिक्षण घेताना अपघात झाला तर संबंधित विद्यार्थ्याला आर्थिक स्वरूपात भरपाई दिली जाते. अपघाताचे स्वरूप पाहून आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम निश्‍चित केली जाते. अपघातग्रस्त विद्यार्थ्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांंमार्फत गटशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकार्‍याने माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.२0१५-१६ या वर्षात राज्यभरातून दीड हजारावर प्रस्ताव प्राप्त झाले होते; मात्र पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने ११५५ प्रस्ताव धूळ खात पडले होते. यामध्ये वाशिम जिल्हय़ातील ३५ विद्यार्थ्यांंचा समावेश आहे. निधीअभावी या अपघातग्रस्त विद्यार्थ्यांंना भरपाईच्या रकमेची केवळ प्रतीक्षाच करावी लागली. विविध संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने जूनच्या तिसर्‍या आठवड्यात ८ कोटी १९ लाख ९३ हजार ६00 रुपये मंजूर करण्यात आले. सदर निधी आता जिल्हास्तरावर वितरित केला जात असून, लवकरच पात्र विद्यार्थ्यांंना नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. या निधीवर नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी पात्र विद्यार्थ्यांंना निधीचे वितरित करणार आहेत.