शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाणीपुरवठ्याचे आठ कोटी रखडले!

By admin | Updated: May 30, 2016 03:39 IST

जिल्हा परिषदेने टंचाई निवारणासाठी ७९६ गावांत एक हजार ३७४ जलसाठा अधिग्रहणाद्वारे तर ३०० गावांमध्ये ३४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला

लातूर : जिल्हा परिषदेने टंचाई निवारणासाठी ७९६ गावांत एक हजार ३७४ जलसाठा अधिग्रहणाद्वारे तर ३०० गावांमध्ये ३४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असून, त्यावर १६ कोटी ८१ लाखांचा खर्च झाला आहे़ मात्र त्यातील ८ कोटींचा निधी मिळाला तर उर्वरित ८ कोटी ८१ लाख रुपये रखडल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ लातूर जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ पंचायत समितीमार्फत तालुक्यांतील वाडी-तांडे व गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे़ खासगी विहीर व विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, विंधन विहिरी घेणे, नळयोजना विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक योजना करणे, विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, प्रगतिपथावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे आदी कामे सुरू आहेत़ एक हजार ८३७ ठिकाणी सुरू असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर १,६८१़२५ कोटींचा खर्च झाला असून, त्यापैकी ८ कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडे आला आहे़ सदरील निधी पंचायत समितीकडे वर्ग केला तर उर्वरित ८ कोटींचा निधी पाठपुरावा करूनही रखडल्याने अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ (प्रतिनिधी)>१० कोटींची मागणीटंचाई निवारणासाठी जि.प.कडून थकीत ८ कोटी व इतर २ कोटी अशा १० कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तो निधी अद्यापही न मिळाल्याने गैरसोय होत असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता बी़ एऩ लाटकर यांनी सांगितले.