शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

पाणीपुरवठ्याचे आठ कोटी रखडले!

By admin | Updated: May 30, 2016 03:39 IST

जिल्हा परिषदेने टंचाई निवारणासाठी ७९६ गावांत एक हजार ३७४ जलसाठा अधिग्रहणाद्वारे तर ३०० गावांमध्ये ३४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला

लातूर : जिल्हा परिषदेने टंचाई निवारणासाठी ७९६ गावांत एक हजार ३७४ जलसाठा अधिग्रहणाद्वारे तर ३०० गावांमध्ये ३४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असून, त्यावर १६ कोटी ८१ लाखांचा खर्च झाला आहे़ मात्र त्यातील ८ कोटींचा निधी मिळाला तर उर्वरित ८ कोटी ८१ लाख रुपये रखडल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ लातूर जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ पंचायत समितीमार्फत तालुक्यांतील वाडी-तांडे व गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे़ खासगी विहीर व विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, विंधन विहिरी घेणे, नळयोजना विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक योजना करणे, विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, प्रगतिपथावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे आदी कामे सुरू आहेत़ एक हजार ८३७ ठिकाणी सुरू असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांवर १,६८१़२५ कोटींचा खर्च झाला असून, त्यापैकी ८ कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडे आला आहे़ सदरील निधी पंचायत समितीकडे वर्ग केला तर उर्वरित ८ कोटींचा निधी पाठपुरावा करूनही रखडल्याने अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ (प्रतिनिधी)>१० कोटींची मागणीटंचाई निवारणासाठी जि.प.कडून थकीत ८ कोटी व इतर २ कोटी अशा १० कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तो निधी अद्यापही न मिळाल्याने गैरसोय होत असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता बी़ एऩ लाटकर यांनी सांगितले.