शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

राज्यात सहा नव्या नगरपंचायतींसाठी ७८ टक्के मतदान

By admin | Updated: April 17, 2016 21:50 IST

राज्यात नव्याने झालेल्या सहा नगरपंचायती आणि राज्यातील एक हजार १५१ ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी मतदान झाले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ -  राज्यात नव्याने झालेल्या सहा नगरपंचायती आणि राज्यातील एक हजार १५१ ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी मतदान झाले. उद्या या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असून, त्यातून राज्यातील राजकारणाचा कल कुठल्या दिशेला आहे ते स्पष्ट होणार आहे. 
 
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सातारा जिल्ह्यातील लोणंद, सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, मोहोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा या सहा नगरपंचायतींसाठी ७८.१५ टक्के आणि राज्यातील एक हजार १५१ ग्रामपंचायतींसाठी अंदाजित ७५.३५ टक्के मतदान झाले. 
 
कुडाळमध्ये काँग्रेस नेते नारायण राणे विरुद्ध शिवसेनेचे आमदार वैभव नाईक असा सामना आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असेल. राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या रिक्त झालेल्या जागांसाठीही आज पोटनिवडणूक झाली. 
 
नवी मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या यादव वॉर्ड क्रमांक सहा यादव नगरमधून विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष उमेदवार मधुमती पाल यांचा ७८६ मतांनी पराभव केला.