शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राज्यात सहा नव्या नगरपंचायतींसाठी ७८ टक्के मतदान

By admin | Updated: April 17, 2016 21:50 IST

राज्यात नव्याने झालेल्या सहा नगरपंचायती आणि राज्यातील एक हजार १५१ ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी मतदान झाले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ -  राज्यात नव्याने झालेल्या सहा नगरपंचायती आणि राज्यातील एक हजार १५१ ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी मतदान झाले. उद्या या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असून, त्यातून राज्यातील राजकारणाचा कल कुठल्या दिशेला आहे ते स्पष्ट होणार आहे. 
 
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सातारा जिल्ह्यातील लोणंद, सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, मोहोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा या सहा नगरपंचायतींसाठी ७८.१५ टक्के आणि राज्यातील एक हजार १५१ ग्रामपंचायतींसाठी अंदाजित ७५.३५ टक्के मतदान झाले. 
 
कुडाळमध्ये काँग्रेस नेते नारायण राणे विरुद्ध शिवसेनेचे आमदार वैभव नाईक असा सामना आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असेल. राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या रिक्त झालेल्या जागांसाठीही आज पोटनिवडणूक झाली. 
 
नवी मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या यादव वॉर्ड क्रमांक सहा यादव नगरमधून विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष उमेदवार मधुमती पाल यांचा ७८६ मतांनी पराभव केला.