शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

७२ गावपाड्यांंत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: May 16, 2014 01:24 IST

वाडा तालुक्यातील भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तालुक्यातील ७२ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वसंत भोईर, वाडा -  वाडा तालुक्यातील भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तालुक्यातील ७२ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बहुतेक ग्रामपंचायतींनी जलस्वराज्य योजना घेतली असली तरी निकृष्ट दर्जाचे काम अन् त्यात ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला असून या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. औद्योगिकीकरणामुळे रोलिंग मिल्स, शीतपेय बनवणार्‍या कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असल्याने पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. मार्च महिन्यापासूनच नद्यांतील पाण्याची पातळी खाली जाते. त्यानंतर पाणीटंचाई जाणवत असल्याने खाजगी कूपनलिकेतून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. कोंढले (हंडीपाडा), चिखले (चिंचपाडा), सावरखांड, चेंदवली, डोंगगरपाडा, बोलखतरपाडा, तणोशी जामघर (कातकरीपाडा), वेहरोली (बोंद्रे आळी), कोंढले (रावतेपाडा), नांदणी (तांडबमाळ), गायगोढा (देऊळपाडा), गोºहाड, केळठण (सुदारपाडा), मांडवा (बालशेतपाडा), गारगाव-टोपलेपाडा, कातकरीपाडा, उज्जैनी (आंबेपाडा), वसराळे-नवापाडा, चारणवाडी, मांगरुळ आदी ७२ गावपाड्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. तालुक्यात जलस्वराज्य योजनेतून वेहरोली, कोना, कोंढला, आंबिस्ते आणि मोज तर आदिवासी उपयोजनेतून गुंजकाही, मांडवा, नारे, गोराड, दाभोण या पाच गावी पाण्यासाठी अंदाजे दीड कोटी खर्च झाला़ परंतु हा सर्व पाण्यात गेल्यात जमा आहे. येत्या आठ दिवसांत उपाययोजना केली नाही तर उपोषण करणार असल्याचा इशारा कोंढले येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.