शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नक्षलग्रस्त चार तालुक्यात ६८.२७ टक्के मतदान

By admin | Updated: February 21, 2017 18:59 IST

अहेरी उपविभागातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी या चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान पार पडले

ऑनलाइन लोकमतगडचिरोली, दि. 21 : अहेरी उपविभागातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी या चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान पार पडले. दुपारी ३ वाजता मतदान संपले तेव्हा ६८.२७ टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

अहेरी तालुक्यात ७०.८५ टक्के, सिरोंचा ७३.७९, भामरागड ५७.८३ व एटापल्ली तालुक्यात ७०.६१ टक्के मतदान झाले आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात भामरागड येथे मतदानाच्या दिवशी पोलिंग पार्ट्या ईव्हीएम मशीनसह तहसील मुख्यालयात दाखल झाल्या.