शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

मराठवाड्यात 3 आठवड्यांत 65 शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: April 28, 2016 17:21 IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत 65 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे

ऑनलाइन लोकमत -
औरंगाबाद, दि. 28 - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत 65 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांचा आकडा आता 338 वर पोहोचला आहे. बीडमध्ये सर्वोत जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहे. 
 
बीडमध्ये सर्वात जास्त 60 त्यानंतर औरंगाबादमध्ये 57 आणि नांदडेमध्ये 50 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये 44, उस्मानाबादमध्ये 43, जालनामध्ये 37, परभणीमध्ये 27 आणि हिंगोलीमध्ये 20 शेतक-यांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांपैकी 146 जणांच्या कुटुंब मदत मिळण्याठी पात्र आहेत तर 117 प्रकरणी चौकशी सुरु असल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे. 75 अर्ज नाकारण्यात आले आहेत.
 
केंद्रीय कृषीनंत्री राधामोहन सिंग यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नव्या योजना आखून शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. मनरेगा आणि आरोग्य योजनांअंतर्गत शेतक-यांना काम देण्याचा प्रयत्न करत असल्याचं अधिका-याने सांगितलं आहे. राज्यात गतवर्षी 2015 मध्ये 3228 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. हा आकडा 14 वर्षातील उच्चांक होता.