शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मराठवाड्यात 3 आठवड्यांत 65 शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: April 28, 2016 17:21 IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत 65 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे

ऑनलाइन लोकमत -
औरंगाबाद, दि. 28 - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत 65 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांचा आकडा आता 338 वर पोहोचला आहे. बीडमध्ये सर्वोत जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहे. 
 
बीडमध्ये सर्वात जास्त 60 त्यानंतर औरंगाबादमध्ये 57 आणि नांदडेमध्ये 50 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये 44, उस्मानाबादमध्ये 43, जालनामध्ये 37, परभणीमध्ये 27 आणि हिंगोलीमध्ये 20 शेतक-यांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांपैकी 146 जणांच्या कुटुंब मदत मिळण्याठी पात्र आहेत तर 117 प्रकरणी चौकशी सुरु असल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे. 75 अर्ज नाकारण्यात आले आहेत.
 
केंद्रीय कृषीनंत्री राधामोहन सिंग यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नव्या योजना आखून शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. मनरेगा आणि आरोग्य योजनांअंतर्गत शेतक-यांना काम देण्याचा प्रयत्न करत असल्याचं अधिका-याने सांगितलं आहे. राज्यात गतवर्षी 2015 मध्ये 3228 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. हा आकडा 14 वर्षातील उच्चांक होता.