शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

केंद्रातर्फे राज्याला ६00 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 01:24 IST

कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची माहिती

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून ६00 कोटी रुपयांचे अंतरिम साह्य देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेत केली. ही पूर्ण मदत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.कृषी राज्यमंत्र्यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा फटका अन्य राज्यांनाही बसला आहे. केंद्राचे पथक महाराष्ट्रात गेले आहे. त्यांनी जी माहिती कळवली आहे, त्याआधारे ६00 कोटी रुपयांची अंतरिम मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला.पाऊसामुळे शेतीचे किती नुकसान झाले, याची पाहणी केली जात आहे. त्यानंतर जो अहवाल येईल, त्याआधारे आणखीही मदत देऊ असे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान निधीतून महाराष्ट्राला आतापर्यंत ३१00 कोटी रुपयांचे साह्य देण्यात आले आहेत.़