शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

राज्यात ६० टक्के घरे शौचालयांविना

By admin | Updated: August 12, 2015 03:18 IST

टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) या संस्थेच्या वतीने अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा विभागांतील ९६० गावांतील शौचालयांचा वापर व पाणीपुरवठ्याच्या

-  तेजस वाघमारे, मुंबईटाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) या संस्थेच्या वतीने अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा विभागांतील ९६० गावांतील शौचालयांचा वापर व पाणीपुरवठ्याच्या सोयींबाबत नागरिकांकडून माहिती घेण्यात ंआली. या सर्वेक्षणानुसार सुमारे ६० टक्के घरांमध्ये शौचालये नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शौचालयांच्या वापराबाबत राज्यात राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने घेण्याचे ठरविले. त्यासाठी ही पाहणी करण्यात आली. या पाहणीनुसार कोकण विभागातील ६४.१ टक्के लोक शौचालयांचा वापर करीत असून, इतर विभागांच्या तुलनेत हा विभाग शौचालय वापराच्या बाबतीत आघाडीवर आहे.राज्यातील घरगुती शौचालयांचा वापर, शाळा-बालवाडींमधील शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी योजनांची सद्य:स्थिती या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. कोकण विभागातील ६४.१ टक्के नागरिक शौचालयाचा वापर करतात. त्याखालोखाल अमरावती विभागातील ५२.७ टक्के नागरिक शौचालयांचा वापर करीत असल्याचे टिसच्या अहवालात म्हटले आहे. नागरिकांना विचारण्यात आलेल्या माहितीनुसार गावांतील सुमारे ३५ टक्के शौचालये शासकीय योजनांमधून बांधण्यात आली आहेत. सामाजिक वर्गवारीनुसार एससी प्रवर्गातील केवळ ११.७ टक्के लोक शौचालयांचा वापर करीत आहेत, तर एसटी २०.८ टक्के आणि बीसी ३८.१ टक्के आणि खुल्या प्रवर्गातील ३०.४ टक्के लोक शौचालयांचा वापर करीत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.पाणी, अपूर्ण कामे, विजेअभावी शौचालयांचा वापर होत नसल्याची कारणे असू शकतात, असे टिसचे प्राध्यापक रमेश शक्तिवेल यांनी सांगितले.शौचालय वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी केली पाहिजे, असे या अहवालात सुचविण्यात आले आहे.