शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

मराठवाड्याला विजेसाठी ५६० कोटी

By admin | Updated: March 5, 2016 04:06 IST

बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्याच्या २९ तालुक्यात २९ मंत्र्यांनी पाहणी करुन लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने विजेसाठी मराठवाड्याला ५६० कोटी रुपये जाहीर केले

लातूर : बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्याच्या २९ तालुक्यात २९ मंत्र्यांनी पाहणी करुन लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने विजेसाठी मराठवाड्याला ५६० कोटी रुपये जाहीर केले. कोकणातून चारा आणून विभागीय आयुक्तांमार्फत चारा डेपो सुरु करणार असून उजनी-उस्मानाबादची योजना १६ एमएलडी करण्याच्या १३.४४ कोटीच्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. लातूरला टंचाईसाठी १५ कोटीसह तब्बल सात वेळा मंजूर होऊन न झालेल्या भंडारवाडीच्या ३७ कोटीच्या प्रस्तावाला पुन्हा मंजुरी इतकेच काय ते लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे फलित. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारा छावण्यांसाठी आणखी ५० कोटी वाढविल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनेच्या मजुरीचे दर जुन्या डीएसआरने १८१ रुपयेअसून ते देखील वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. चर आणि डुबकी घेण्यासाठी घालून दिलेल्या आर्थिक निकषांच्या मर्यादा दुप्पट केल्या आहेत. गावातील अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील आणि केशरीमधून हुकलेल्या शेतमजुरांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो गव्हू योजनेत विनाशर्त सामावून घेण्यात येणार आहे. मराठवाड्यात १७९९ टँकर सुरु असून त्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्याच्या पेरणी हंगामासाठी कृषी विभाग जे बियाणं पुरवितं त्यात दुप्पट वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शैक्षणिक फी माफीचा विस्तार आणखी वाढविण्याचा प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांकडे दिला असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. > मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी काही द्यायला आलो नाही तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, हे पहायला आलो आहे, असे सांगून शेतकऱ्यांचा अक्षरश: भ्रमनिरास केला. सरकारने केलेल्या कर्तबगारीचे दाखले देत स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आणि ‘आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. आत्महत्या करू नका,’ असे आवाहन करून कोरडा दिलासा दिला.