शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

नवीन रेल्वे मार्गाला ५६ कोटी

By admin | Updated: March 24, 2017 01:43 IST

राज्य शासनाने राज्यातील नवीन रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली.

मुंबई : राज्य शासनाने राज्यातील नवीन रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली. त्यानुसार वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला शासनाकडून ५६ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम आधीच सुरू झाले असून प्राप्त होणाऱ्या निधीमुळे काम पुढे सरकणार आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग बनत असून त्याचा एकूण खर्च हा २ हजार ५0१ कोटी रुपये आहे. यातील खर्चापैकी ४0 टक्के हिस्सा म्हणजेच १ हजार कोटी ४२ लाख रुपये राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने फेब्रुवारी २0१७ अखेर यासाठी ३६६ कोटी ७१ लाख खर्च केले. यंदाच्या मार्चअखेरपर्यंत आणखी ३५ कोटी खर्च केले जातील. राज्य शासनाचा ४0 टक्के हिस्सा यात असल्याने त्यानुसार १५ मार्च २0१७ पर्यंत १९७ कोटी ३२ लाख रुपये निधी प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)