शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आदर्श ग्रामसाठी ५५ लाख

By admin | Updated: March 1, 2016 01:21 IST

राज्य शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून प्रत्येकी ५५ लाख रुपयांचा निधी देण्यासंदर्भांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल

पुणे : राज्य शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून प्रत्येकी ५५ लाख रुपयांचा निधी देण्यासंदर्भांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आमदारांना सांगितले. आमदार आदर्श गाव योजनेसाठी सोमवारी पहिलीच आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी २५ आमदारांपैकी केवळ १३ आमदार उपस्थित होते.केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना सुरु करण्या आली आहे. प्रत्येक आमदाराने आपल्या मतदार संघात किमान एक गावाची निवड करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार २१ विधानसभा आमदार व ४ विधान परिषदेच्या आमदारांनी एका गावाची निवड केली आहे. या योजनेला गती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये येत्या ८ मार्च रोजी गावांमध्ये महिला दिना निमित्त विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या ग्राम सभामध्ये चर्चा करून गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सचूना देण्यात आल्या आहेत. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, उप जिल्हाधिकारी रामदास जगताप, आमदार दत्तात्रये भरणे, राहुल कुल,माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, जयदेव गायकवाड, शरद सोनवणे, बाबूराव पाचर्णे उपस्थित होते. (प्रतिनिधी)