शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

वध्र्यात 5 महिन्यांत 54 शेतक:यांच्या आत्महत्या

By admin | Updated: November 26, 2014 01:47 IST

या वर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासून शेतक:यांना दगा देणारा ठरला. कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केली, तरीही पीक हाती आले नाही.

वर्धा : या वर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासून शेतक:यांना दगा देणारा ठरला. कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केली, तरीही  पीक हाती आले नाही. यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात कशी करावी, या विवंचनेत वर्धा जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत 54 शेतक:यांनी आपली जीवन यात्र संपवली आह़े तर गेल्या वर्षभरात 113 शेतक:यांनी आत्महत्या केल्या. 
यंदा जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. नव्या जोमाने शेतक:यांनी कापसाची लागवड केली. पावसाच्या आशेवर सोयाबीनची पेरणी केली. काही शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र,सलग दोन महिने पाऊसच आला नाही. यामुळे  शेतक:यांचे गणितच बिघडले. ज्यांनी पेरणी केली होती. त्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. ज्यांनी पेरणीच केली नव्हती, त्यांना यंदा शेती पिकण्याची शाश्वती नव्हती. या कालचक्रात शेतकरी पुरता हैराण झाला. कशीबशी पेरणी उरकली. पिकांची वाढ अपेक्षेनुसार झाली नाही. याचा परिणाम थेट उत्पन्नावर दिसून आला. 
शेतीसाठी लागणारा खर्च तर निघाला नाहीच, शिवाय दुष्काळी स्थिती असतानाही पिकांना भाव मिळाला नाही. यामुळे शेतक:यांचे वर्षभराचे बजेट कोलमडले. या विवंचनेत बहुतांश शेतक:यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. मागील वर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याचा परिणामही खरीप हंगामावर झाला होता. यंदा पाऊस कमी झाल्याचा परिणाम झाला. 2क्13 च्या सप्टेंबरमध्ये 9, ऑक्टोबरमध्ये 11, नोव्हेंबर 15, डिसेंबर 6  आणि यानंतर 2क्14 च्या जानेवारीमध्ये 1क्, फेब्रुवारी 12, मार्च 14 आणि मेमध्ये 14 शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले.  
यानंतर पुढील खरीप हंगामही धोक्यात येत असल्याचे दिसताच आत्महत्येचे सत्र वर्षभर सुरूच असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. जूनमध्ये 6, जुलै  1क्, ऑगस्ट 11, सप्टेंबर 16, ऑक्टोबर 8 आणि चालू नोव्हेंबर महिन्यात 3 शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले आह़े (प्रतिनिधी)
 
83 प्रकरणो पात्र
या वर्षी झालेल्या 113 शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांपैकी 83 प्रकरणो शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत. 18 प्रकरणो अपात्र ठरली असून 12 प्रकरणो प्रलंबित आहेत. यामध्ये 66 प्रकरणो शेतक:यांची असून, 47 प्रकरणो शेतकरी कुटुंबातील आहेत.