शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

वध्र्यात 5 महिन्यांत 54 शेतक:यांच्या आत्महत्या

By admin | Updated: November 26, 2014 01:47 IST

या वर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासून शेतक:यांना दगा देणारा ठरला. कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केली, तरीही पीक हाती आले नाही.

वर्धा : या वर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासून शेतक:यांना दगा देणारा ठरला. कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केली, तरीही  पीक हाती आले नाही. यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात कशी करावी, या विवंचनेत वर्धा जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत 54 शेतक:यांनी आपली जीवन यात्र संपवली आह़े तर गेल्या वर्षभरात 113 शेतक:यांनी आत्महत्या केल्या. 
यंदा जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. नव्या जोमाने शेतक:यांनी कापसाची लागवड केली. पावसाच्या आशेवर सोयाबीनची पेरणी केली. काही शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र,सलग दोन महिने पाऊसच आला नाही. यामुळे  शेतक:यांचे गणितच बिघडले. ज्यांनी पेरणी केली होती. त्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. ज्यांनी पेरणीच केली नव्हती, त्यांना यंदा शेती पिकण्याची शाश्वती नव्हती. या कालचक्रात शेतकरी पुरता हैराण झाला. कशीबशी पेरणी उरकली. पिकांची वाढ अपेक्षेनुसार झाली नाही. याचा परिणाम थेट उत्पन्नावर दिसून आला. 
शेतीसाठी लागणारा खर्च तर निघाला नाहीच, शिवाय दुष्काळी स्थिती असतानाही पिकांना भाव मिळाला नाही. यामुळे शेतक:यांचे वर्षभराचे बजेट कोलमडले. या विवंचनेत बहुतांश शेतक:यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. मागील वर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याचा परिणामही खरीप हंगामावर झाला होता. यंदा पाऊस कमी झाल्याचा परिणाम झाला. 2क्13 च्या सप्टेंबरमध्ये 9, ऑक्टोबरमध्ये 11, नोव्हेंबर 15, डिसेंबर 6  आणि यानंतर 2क्14 च्या जानेवारीमध्ये 1क्, फेब्रुवारी 12, मार्च 14 आणि मेमध्ये 14 शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले.  
यानंतर पुढील खरीप हंगामही धोक्यात येत असल्याचे दिसताच आत्महत्येचे सत्र वर्षभर सुरूच असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. जूनमध्ये 6, जुलै  1क्, ऑगस्ट 11, सप्टेंबर 16, ऑक्टोबर 8 आणि चालू नोव्हेंबर महिन्यात 3 शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले आह़े (प्रतिनिधी)
 
83 प्रकरणो पात्र
या वर्षी झालेल्या 113 शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांपैकी 83 प्रकरणो शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत. 18 प्रकरणो अपात्र ठरली असून 12 प्रकरणो प्रलंबित आहेत. यामध्ये 66 प्रकरणो शेतक:यांची असून, 47 प्रकरणो शेतकरी कुटुंबातील आहेत.