शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

जलयुक्त घरांसाठी ५१ घरांचा उंबरठा तयार!

By admin | Updated: January 18, 2016 03:48 IST

‘लोकमत’ने दिलेल्या जलयुक्त घराच्या हाकेला लातूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या जलस्वयंसेवकांनी पहिल्या टप्प्यातील

लातूर : ‘लोकमत’ने दिलेल्या जलयुक्त घराच्या हाकेला लातूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या जलस्वयंसेवकांनी पहिल्या टप्प्यातील ५१ घरांचे सर्व्हेक्षण करुन खर्चाचे बजेट सुपूूर्द केले आहे.स्वयंसेवकाच्या मदतीने एका आठवड्यात सर्व घरांवर जलपुनर्भणाची प्रक्रिया राबविण्यात येणार असून सोमवारी पहिल्या टप्प्याच्या कामकाजाचे उद्घाटन होत आहे. लातूरच्या बिकट पाणीप्रश्नाचा शोध घेताना ‘लोकमत’ने मार्गदर्शकाची भूमिका मांडत शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’च्या धोरणावर ‘जलयुक्त घर’ संकल्पना मांडली. जल स्वयंसेवक आणि रोटरीसह इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने लातूर शहर आणि जिल्ह्यातील इमारतींवर पाण्याचे पुनर्भरण करण्याची मोहीम हाती घेण्याचा हा संकल्प.पहिल्या दिवशी चारशेंहून अधिक दक्ष नागरिकांनी चौकशी केली. त्यातील निवडक ५१ घरांना भेटी देऊन जल स्वयंसेवकांनी खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. ५१ घरांत या आठवड्यात जलपुनर्भरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. अवघ्या आठ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)