शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

जामिनासाठी पैसे नसल्याने ५०० आरोपी तुरुंगातच!

By admin | Updated: March 6, 2016 09:09 IST

जामिनासाठी पैसे नसल्याने राज्यातील विविध कारागृहांमध्ये ५००पेक्षा अधिक कैदी वर्षानुवर्षे खितपत पडल्याचे वास्तव समोर आले आहे. या आरोपींकडे जातमुचलक्याचे १० ते १५ हजार रुपयेही नाहीत.

मुजीब देवणीकर,  औरंगाबादजामिनासाठी पैसे नसल्याने राज्यातील विविध कारागृहांमध्ये ५००पेक्षा अधिक कैदी वर्षानुवर्षे खितपत पडल्याचे वास्तव समोर आले आहे. या आरोपींकडे जातमुचलक्याचे १० ते १५ हजार रुपयेही नाहीत. एकीकडे कारागृहांमध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसताना प्रशासनाला मात्र त्यांचा सांभाळ करावा लागत आहे, अशी माहिती ‘राईटस् आॅफ सिटिझन इन डेमोक्रॅटिक इंडिया’ संस्थेला माहिती अधिकारातून मिळाली.देशात दरवर्षी २८ लाखांहून अधिक गुन्हे दाखल होतात. त्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २ लाख ५० हजार गुन्हे दरवर्षी दाखल होतात. ९९ टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक होते. राज्यातील कारागृहांमध्ये सध्या २५ हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यात ५००पेक्षा अधिक आरोपींच्या कुटुंबीयांना जामिनाचे पैसे गोळा करता न आल्याने ते तुरुंगातच आहेत. महाराष्ट्रात ९ मध्यवर्ती कारागृहे आहेत. त्यात ३१ जिल्हा, १३ खुली, १ खुली वसाहत आणि १७२ उप-कारागृहांचा समावेश आहे. या कच्च्या कैद्यांना जामीन मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जामिनास कोणाला किती पैसे लागणार, याचा आढावा घेत आहोत. - अ‍ॅड. कादरी अन्वर अहमद, राईटस् आॅफ सिटिझन इन डेमोक्रॅटिक इंडिया