शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

दारूच्या कारखान्यांचं 50 टक्के पाणी कापा - औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

By admin | Updated: April 22, 2016 16:52 IST

मद्यनिर्मिती कारखान्यांना 10 मे पर्यंत 50 टक्के पाणीकपात लागू करावी असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिला आहे

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - मद्यनिर्मिती कारखान्यांना 10 मे पर्यंत 50 टक्के पाणीकपात लागू करावी असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिला आहे. मराठवाड्यामधल्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असताना मद्यनिर्मितीसाठी पाणी देऊ नये अशी मागणी केली जात होती. राज्यामधले आयपीएलचे सामनेही अन्य राज्यांमध्ये हलवण्याचे आदेश न्यायालयांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दारूच्या निर्मितीवर सध्या बहुमोलाचे असलेले पाणी व्यर्थ घालवायचे का असा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या संदर्भात मध्यममार्गी भूमिका घेत खंडपीठाने संपूर्ण पाणीबंदीचा आदेश न देता, 50 टक्के पाणी कपातीचा आदेश दिला आहे.
दरम्यान, दुष्काळग्रस्त भागात सेल्फीमुळे वादात सापडलेल्या भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मद्यनिर्मिती कारखान्यांना पाणी बंद करू नये असे मत व्यक्त केले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी पंकजा मुंडे यांच्या पतीचा मद्यनिर्मितीचा कारखाना असल्यामुळे त्या या कारखान्यांच्या पाणीकपातीला विरोध करत असल्याचा आरोप केला होता.