शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

मानवत येथे ५० मुलांना अन्नातून विषबाधा

By admin | Updated: April 24, 2017 03:18 IST

मानवत तालुक्यातील राजूरा येथे एका धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी खाल्लेल्या पोह्यातून ५० मुलांना विषबाधा झाली.

मानवत (जि. परभणी) : मानवत तालुक्यातील राजूरा येथे एका धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी खाल्लेल्या पोह्यातून ५० मुलांना विषबाधा झाली. उपचारानंतर बाधितांपैकी २९ जणांना घरी सोडण्यात आले. यात बहुतांश मुलांचा समावेश आहे.राजूरा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सकाळी नाश्त्यासाठी पोहे करण्यात आले होते. दुपारी ४च्या सुमारास मुलांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे काहींना कोथाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. सायंकाळी ७.३० पर्यंत जवळपास ५० जणांना विषबाधा झाल्याने परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर या सर्वांना रविवारी सुटी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)