शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

राज्यातील ४४ टोलनाके बंद

By admin | Updated: June 9, 2014 20:41 IST

राज्यभरात १२६ टोलनाके असून त्यापैकी ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन टीम मुंबई, दि. ९ - राज्यभरात १२६ टोलनाके असून त्यापैकी ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्लुडी) ३४ टोलनाक्यांचा समावेश असून इतर १० टोलनाके एमएसआरडीसीचे आहेत. या व्यतिरिक्त ८२ टोलनाके सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागातील व कमी अंतरावर असणारेटोलनाके बंदकरण्यात आले आहेत. ज्या टोलनाक्यांचा कालावधी कमी आहे अशा टोलनाके तात्काळ बंद करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, लहान वाहनं टोलमुक्त करण्याच्या विचारात सरकार आहे. टोल रद्द झाल्याने एसटीच्या तिकिट दरवाढीलाही चाप बसण्याची शक्यता आहे. तर राज्यभरात टोल विरोधी आंदोलनासाठी गाजलेल्या कोल्हापूरसाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती नेमली आहे. या तज्ञांच्या अहवालानंतरच पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आपण सहा महिन्यांपूर्वीच अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवला असून अर्थखात्याच्या दिरंगाईमुळे हा निर्णय रखडला असल्याचे त्यांनी म्हटले.