शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राज्यातील ४४ टोलनाके बंद

By admin | Updated: June 9, 2014 20:41 IST

राज्यभरात १२६ टोलनाके असून त्यापैकी ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन टीम मुंबई, दि. ९ - राज्यभरात १२६ टोलनाके असून त्यापैकी ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्लुडी) ३४ टोलनाक्यांचा समावेश असून इतर १० टोलनाके एमएसआरडीसीचे आहेत. या व्यतिरिक्त ८२ टोलनाके सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागातील व कमी अंतरावर असणारेटोलनाके बंदकरण्यात आले आहेत. ज्या टोलनाक्यांचा कालावधी कमी आहे अशा टोलनाके तात्काळ बंद करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, लहान वाहनं टोलमुक्त करण्याच्या विचारात सरकार आहे. टोल रद्द झाल्याने एसटीच्या तिकिट दरवाढीलाही चाप बसण्याची शक्यता आहे. तर राज्यभरात टोल विरोधी आंदोलनासाठी गाजलेल्या कोल्हापूरसाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती नेमली आहे. या तज्ञांच्या अहवालानंतरच पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आपण सहा महिन्यांपूर्वीच अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवला असून अर्थखात्याच्या दिरंगाईमुळे हा निर्णय रखडला असल्याचे त्यांनी म्हटले.