शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
3
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
4
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
5
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
6
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
7
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
8
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
9
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
10
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
11
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
12
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
13
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
14
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
16
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
17
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
18
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
19
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
20
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

नीरा-देवघर धरणात ४४ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: February 27, 2017 00:56 IST

नीरा-देवघर (ता़ भोर) धरणातून दीड महिन्यापूर्वी नदीपात्रात, तर दहा दिवसांपूर्वी डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले.

नेरे : नीरा-देवघर (ता़ भोर) धरणातून दीड महिन्यापूर्वी नदीपात्रात, तर दहा दिवसांपूर्वी डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा उपयोग धरणाच्या खालील पट्ट्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे़ मात्र, सध्या धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून पाणीसाठा ४४ टक्के आहे.नीरा-देवघर धरण भोर तालुक्यासाठी वरदान ठरत असले, तरी नदीपात्रात व कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे़ कालव्याचे अस्तरीकरणाचे काम अर्धवट असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ या कालव्या खालील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळ्याप्रमाणे पाणी साठून राहत आहे़ यामुळे शेतात आलेल्या पिकांची नासाडी होत आहे़ यावर्षी शंभर टक्के धरण भरूनही नियोजनाअभावी फेब्रवारीच्या शेवटच्या आठवड्यातच धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे़ उन्हाळ्याचे अजून तीन महिने बाकी आहेत. मात्र, कालव्यातून गळती होणारे पाणी थांबवले नाही तर ते पाणी वाया जाऊन पुढील काळात पाणी पुरेल की नाही, अशी चिंता शेतकरी व भागातील नागरिकांना लागून राहिली आहे.