शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावल्याने झाला ४२९ लोकांचा मृत्यू

By admin | Updated: March 10, 2016 12:30 IST

मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावून ४२९ नागरिक मृत्यूमुखी पडले असून १३ लाख जखमी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० -  मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावून ४२९ नागरिक मृत्यूमुखी पडले असून १३ लाखांहून अधिक जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, १९९४ पासून ते आत्तापर्यंत कुत्रा चावल्यामुळे रेबीज होऊन एकूण ४२९ लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच याच काळात १३.१२ लाख लोक जखमी झाले आहेत. 
न्या. दीपक मिश्रा व न्या. पी.सी.पंत यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान बीएमसीतर्फे बाजू मांडणारे अॅड. शेखर नाफडे यांनी याप्रकरणी ' भटक्या कुत्र्यांना मारण्यास विरोध करत न्यायालयात धाव घेणा-या एनजीओंवर' निशाणा साधला. या एनजीओ केवळ न्यायालयातच कार्यरत दिसतात, अशी टीका त्यांनी केली. 
कुत्रा चावल्यामुळे मुंबईत दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात, पण आम्ही जर त्या कुत्र्यांना हटवण्याचा प्रयत्न केला तर प्राणीप्रेमी याचा निषेध करत विरोध दर्शवतात. मात्र ही समस्या मूळापासून सोडवण्यासाठी ते काहीही पावलं उचलत नाहीत, असेही नाफडे यांनी नमूद केले.