शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

कापसासाठी ४०० कोटींची हमी

By admin | Updated: January 6, 2016 01:57 IST

यंदा राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने सर्वांत कमी कापूस खरेदी केलेली असतानाही राज्य शासनाने आज कापूस खरेदीसाठी महासंघाला ४०० कोटी रुपयांची हमी दिली.

मुंबई : यंदा राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने सर्वांत कमी कापूस खरेदी केलेली असतानाही राज्य शासनाने आज कापूस खरेदीसाठी महासंघाला ४०० कोटी रुपयांची हमी दिली. महासंघाला कापसाची देणी वेळीच देता यावीत म्हणून बँक आॅफ इंडिया आणि आंध्र बँकेकडून अनुक्रमे ३०० कोटी आणि १०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याकरता एक वर्षासाठी हमी देण्यात आली आहे. शासनाने महसासंघाला कापूस खरेदीसाठी आधीच ५० कोटी रुपये दिले. महासंघाने या बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीमध्ये कसूर केल्यास महासंघाच्या चल/अचल संपत्तीचा लिलाव करून कर्जवसुलीची प्रक्रिया बँकांनी पूर्ण करावी. या बँकांना राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मर्यादेपेक्षा अधिकचे कर्ज देता येणार नाही, अशा अटी शासनाने ४०० कोटी रुपयांची हमी देताना घातल्या आहेत. केंद्राने कापसाची किंमत ४ हजार १५० रुपये प्रति क्विंटल केली आहे. सध्या खासगी व्यापारी क्विंटलमागे ४६०० ते ५००० रुपये इतका भाव देत आहेत. (विशेष प्रतिनिधी)