शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

अर्धवट प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचे कर्ज

By admin | Updated: March 3, 2016 04:45 IST

राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली धरणे पूर्ण करण्यासाठी ३० ते ४० हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी येथे सांगितले.

अहमदनगर : राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली धरणे पूर्ण करण्यासाठी ३० ते ४० हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी येथे सांगितले.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीस पालकमंत्री राम शिंदे, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक पी़ ए़ बिराजदार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राम घाटे, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदी उपस्थित होते़जलसंपदा विभागाच्या ५० हजार कोटींच्या प्रकल्पांना मागील काळात मंजुरी देऊन आगाऊ रक्कम अदा करण्यात आली, मात्र प्रकल्प पूर्ण झाले नाहीत़ नियोजनात गडबड झाली़ त्यामुळे वर्षानुवर्षे प्रकल्प कागदावरच राहिले़ शेतकऱ्यांना फायदा झाला नाही़ प्रकल्प अधर्वट राहिले़ त्यातील अनेक प्रकल्पांच्या चौकशा सुरू आहेत़ चौकशांच्या फेऱ्यात विभाग अडकल्याने सुधारित प्रकल्पांना मंजुरी देताना तांत्रिक अडचणी येत आहेत़ त्यांनी घोटाळे केले, ते परिणाम ते भोगत आहेत, असा आरोप महाजन यांनी आघाडी सरकारवर केला़ (प्रतिनिधी)