शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 40 हजार कोटींची वाढ - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 7, 2017 23:00 IST

एकीकडे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावरून सरकारला लक्ष्य करत कर्जमाफीसाठी रान उठवलेले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - एकीकडे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावरून सरकारला लक्ष्य करत कर्जमाफीसाठी रान उठवलेले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ४० हजार कोटी रुपयांनी वाढ झाल्यासा दावा विधानपरिषदेत केला. तसेच समृद्धी हायवेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी "आपल्यासाठी विमान आहे. हा मार्ग लोकांसाठी आहे," असा टोलाही विरोधकांना लगावला. 
आज विधानपरिषदेत  अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तर दिले. "पराभूत झाल्यानंतर विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा उचलला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला असे आम्हालाही वाटले होते. तुम्हालाही वाटणार, सत्य पचवायला आणि पराभव स्वीकारायला वेळ लागतो, सवय होईल." असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 
राज्याला पुनर्वसनापासून गुंतवणुकीपर्यंत नेल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या हंगामात तुरीचे उत्पादन ४.४४ लाख मेट्रीक टनांवरून २० लाख मेट्रिक टन एवढे झाले. जवळपास पाच पटीने उत्पन्न वाढले. पण सरकाने तूर खरेदी केल्याने भाव पडले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतीच्या उत्पन्नात ४० हजार कोटींनी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.