शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

चार वर्षांत ४९ हजार ठार

By admin | Updated: December 22, 2014 04:54 IST

राज्यातील रस्ते अपघातांत अनेकांचे प्राण जात असून, गेल्या चार वर्षांत (२0१0 ते २0१३ पर्यंत) ४९ हजार ७६५ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला

मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांत अनेकांचे प्राण जात असून, गेल्या चार वर्षांत (२0१0 ते २0१३ पर्यंत) ४९ हजार ७६५ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला आहे. चार वर्षांपैकी २0१२ मध्ये १३ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, वाहन वेगाने चालवणे अशा कारणांमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्यात रस्ते अपघात होतात. यात प्रामुख्याने राज्यातील महामार्गांवरील प्रवास तर धोकादायकच समजला जातो. मात्र हे अपघात कमी व्हावेत, यासाठी महामार्ग पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. तरीही या जनजागृतीकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जाते आणि अपघातांना सामोरे जावे लागते. २0१0 ते २0१३ या चार वर्षांत (२0१४ ची आकडेवारी उपलब्ध झाली नाही) राज्यातील रस्ते अपघातांत तब्बल ४९ हजार ७६५ जणांचा मृत्यू झाला आहे.(प्रतिनिधी)