शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत ४९ हजार ठार

By admin | Updated: December 22, 2014 04:54 IST

राज्यातील रस्ते अपघातांत अनेकांचे प्राण जात असून, गेल्या चार वर्षांत (२0१0 ते २0१३ पर्यंत) ४९ हजार ७६५ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला

मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांत अनेकांचे प्राण जात असून, गेल्या चार वर्षांत (२0१0 ते २0१३ पर्यंत) ४९ हजार ७६५ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला आहे. चार वर्षांपैकी २0१२ मध्ये १३ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, वाहन वेगाने चालवणे अशा कारणांमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्यात रस्ते अपघात होतात. यात प्रामुख्याने राज्यातील महामार्गांवरील प्रवास तर धोकादायकच समजला जातो. मात्र हे अपघात कमी व्हावेत, यासाठी महामार्ग पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. तरीही या जनजागृतीकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जाते आणि अपघातांना सामोरे जावे लागते. २0१0 ते २0१३ या चार वर्षांत (२0१४ ची आकडेवारी उपलब्ध झाली नाही) राज्यातील रस्ते अपघातांत तब्बल ४९ हजार ७६५ जणांचा मृत्यू झाला आहे.(प्रतिनिधी)