शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

चार वर्षांत ४९ हजार ठार

By admin | Updated: December 22, 2014 04:54 IST

राज्यातील रस्ते अपघातांत अनेकांचे प्राण जात असून, गेल्या चार वर्षांत (२0१0 ते २0१३ पर्यंत) ४९ हजार ७६५ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला

मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांत अनेकांचे प्राण जात असून, गेल्या चार वर्षांत (२0१0 ते २0१३ पर्यंत) ४९ हजार ७६५ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला आहे. चार वर्षांपैकी २0१२ मध्ये १३ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, वाहन वेगाने चालवणे अशा कारणांमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्यात रस्ते अपघात होतात. यात प्रामुख्याने राज्यातील महामार्गांवरील प्रवास तर धोकादायकच समजला जातो. मात्र हे अपघात कमी व्हावेत, यासाठी महामार्ग पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. तरीही या जनजागृतीकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जाते आणि अपघातांना सामोरे जावे लागते. २0१0 ते २0१३ या चार वर्षांत (२0१४ ची आकडेवारी उपलब्ध झाली नाही) राज्यातील रस्ते अपघातांत तब्बल ४९ हजार ७६५ जणांचा मृत्यू झाला आहे.(प्रतिनिधी)