शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

मतदारांना पाठवण्यात आलेली 4 लाख पत्रे ‘अनडिलीव्हर्ड’

By admin | Updated: September 2, 2014 01:28 IST

मतदार यादीतून वगळलेल्या नावांमुळे लोकसभा निवडणुकीत उडालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे.

चेतन ननावरे - मुंबई
मतदार यादीतून वगळलेल्या नावांमुळे लोकसभा निवडणुकीत उडालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. कारण यादीतून नावे वगळलेल्या मतदारांना पुन्हा नावनोंदणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिका:यांनी धाडलेल्या पत्रंपैकी 4 लाख 28 हजार 636 पत्रे ‘अनडिलीव्हर्ड’ होऊन परत आली आहेत.
याआधी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ‘स्यु मोटो’ कारवाई करत मुंबई शहरामधील 1क् मतदारसंघांतील 6 लाख 5 हजार 626 मतदारांची नावे यादीतून वगळली होती. त्यामुळे ऐन मतदानादिवशी लाखो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्याची नाराजी मतदारांसह राजकीय पक्षांनीही व्यक्त केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शहराच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाने नावे वगळलेल्या मतदारांना 24 जूनपासून स्मरणपत्रे पाठवण्यास सुरुवात केल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी माया पाटोळे यांनी सांगितले.
पाटोळे म्हणाल्या, ‘यादीतून नावे वगळलेल्या मतदारांना स्पीड पोस्टमार्फत नावनोंदणी करण्याचे आवाहन करणारे पत्र धाडण्यात आले आहे. शिवाय पत्रसोबत नावनोंदणी करण्याचा अजर्ही पाठवण्यात आला आहे. मतदारांना केवळ यादीतून आपले नाव वगळले आहे की नाही, याची खात्री करून तो अर्ज भरून द्यायचा आहे. पोस्ट विभागाने निवडणूक कार्यालयाला दिलेल्या माहितीनुसार आतार्पयत एकूण 6 लाख 5 हजार 626 पत्रे पोस्ट विभागाकडे देण्यात आली. पोस्ट विभागाने टप्प्याटप्प्याने एकूण पत्रंपैकी 4 लाख 84 हजार 22 पत्रे वितरित केली आहेत. वितरित पत्रंपैकी 55 हजार 386 पत्रे योग्य पत्त्यावर वितरित झाली असून विविध कारणांस्तव 4 लाख 28 हजार 636 पत्रे ‘अनडिलीव्हर्ड’ झाली आहेत. 1 लाख 21 हजार 6क्4 पत्रे टप्प्याटप्प्याने वितरित होणो बाकी आहे.’
‘मतदारराजा जागा हो!’
स्पीड पोस्टमार्फत धाडलेली पत्रे अनडिलीव्हर्ड झाल्याने पुन्हा उपजिल्हा निवडणूक अधिका:यांच्या कार्यालयात येऊन पडत आहेत. जमा झालेल्या पत्रंच्या गठ्ठय़ांमुळे कार्यालयाला गोदामाचे स्वरूप आले आहे. लोकसभा निवडणुकीत यादीतून नावे वगळल्याकारणाने मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी यादीत नाव आहे की नाही, ते तपासून तत्काळ नावनोंदणी करण्याचे आवाहन पाटोळे यांनी केले आहे. 
 
मतदारसंघपोहोचलेली पत्रेअनडिलीव्हर्ड पत्रे
धारावी1,8क्क्48,779
सायन-कोळीवाडा1,1क्क्42,11क्
वडाळा1क्,क्9245,245
माहीम4,43528,56क्
वरळी6,32531,4क्क्
शिवडी4,5क्क्16,744
भायखळा4,75637,587
मलबार हिल4,6क्क्18,648
मुंबादेवी9,13726,क्93
कुलाबा8,64138,67क्
एकूण55,3864,28,636 
 
पत्रंसाठी कोटय़वधी 
रुपयांचा खर्च
दरम्यान, मुंबई शहराप्रमाणोच मुंबई उपनगर, ठाणो व पुणो जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत अशाप्रकारे मतदारांना स्मरणपत्रे धाडण्यात आली आहेत. या चार जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत 81 मतदारसंघांचा समावेश होतो. लोकसभा निवडणुकीत या 81 मतदारसंघांतून सुमारे 26 लाख 1क् हजार मतदारांची नावे वगळण्यात आली होती. या सर्व मतदारांना स्पीड पोस्टमार्फत पत्रे धाडण्यासाठी प्रशासनाला सुमारे 3 कोटी 3क् लाख रुपयांचा खर्च आला आहे.