शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विदर्भात चार शेतक:यांची आत्महत्या

By admin | Updated: December 7, 2014 01:10 IST

विदर्भात चार शेतक:यांनी मृत्युला कवटाळल़े बुलडाणा जिलत दोन, तर अमरावती जिलतील चांदूर बाजार आणि यवतमाळच्या घारफळ येथे प्रत्येकी एका शेतक:याने आत्महत्या केली़

मुंबई : नापिकी आणि कजर्बाजारीपणाला कंटाळून विदर्भात चार शेतक:यांनी मृत्युला कवटाळल़े बुलडाणा जिलत दोन, तर अमरावती जिलतील चांदूर बाजार आणि यवतमाळच्या घारफळ येथे प्रत्येकी एका शेतक:याने आत्महत्या केली़ 
चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथील नामदेव आकाराम खंडारे (65) यांनी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. नामदेव खंडारे यांच्याकडे  6क् आर. शेती आहे. लाल्याने आक्रमण केल्याने कपाशी हातची गेली. अशा परिस्थितीत सोसायटीचे 1 लाख रूपये कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत ते होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली़त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले 2 विवाहित मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.  
यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्याच्या घारफळ येथील हंसराज उकंडराव भगत (35) या शेतक:याने पाचखेड शिवारातील शेतात विषारी द्रव सेवन केल़े ही बाब लक्षात येताच रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई-वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. या शेतक:याकडे साडे नऊ एकर शेती असून, त्यावर विदर्भ क्षेत्रीय कोकण ग्रामीण बँकेचे 75 हजार 5क्1 रुपये कर्ज आहे.  
बुलडाणा जिलतील लोणार येथे उमाशंकर विश्वनाथआप्पा काटकर (46) आणि चांडोळ येथे वामन संपत राऊत (58) यांनी शनिवारी  आत्महत्या केली़ उमाशंकर काटकर हे अल्पभूधारक शेतकरी असून, यावर्षी खरीप हंगामात त्यांना मोठी झळ सोसावी लागली. तसेच त्यांच्यावर बँकेचे 3क् ते 4क् हजार रुपये कर्ज होते. ते आर्थिक संकटात सापडले होते आणि त्यातूनच त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वामन संपत राऊत यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती होती. यावर्षी त्यांनी सोयाबीन पेरले होते. पावसाअभावी सोयाबीनचे पीक आले नाही. त्यांच्यावर सोसायटीचे 2क् हजारांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 3 मुली, पत्नी असा परिवार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)