शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

मराठवाड्यात ४ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: January 9, 2015 01:45 IST

नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील बीड, लातूर, हिंगोली आणि जालना जिल्ह्णात चार शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली़

औरंगाबाद : नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील बीड, लातूर, हिंगोली आणि जालना जिल्ह्णात चार शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली़ हिंगोला जिल्ह्णातील वसमत तालुक्यातील चिखली शिवारात बुधवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन करून दिनाजी निवृत्ती काळे (३०) यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर परभणी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेचे ५० हजारांचे कर्ज होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. तीन वर्षापासून शेतीत सततची नापिकी, डोक्यावर बँकेचे कर्ज अन् उपवर झालेली मुलगी यावर मार्ग कसा काढावा? या चिंतेने ग्रासलेल्या जालना जिल्ह्णातील भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे गजानन बाबूराव ढाकणे (४५) यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. लातूर जिल्ह्णातील औसा तालुक्यातील लोदगा येथे प्रभाकर रघुनाथ भारती (३८) यांनी रस्त्यालगतच्या एका झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली, तर परळी वैजनाथ तालुक्यातील आत्माराम काळे या ६५ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.भंडारा जिल्ह्णातील पवनी तालुक्यातील सेंद्री येथे किसन ढुका मेश्राम (५५) यांनी विषारी द्रव सेवन करुन आत्महत्या केली़ मेश्राम हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्यावर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे २९ हजार रूपयांचे कर्ज आहे. दरम्यान बँकेने वसूलीसाठी नोटीस पाठविली. याचा धसका त्यांनी घेतला. चिंताग्रस्त अवस्थेतच त्यांनी विषारी औषध प्राशन केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.