शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ४ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: October 5, 2015 03:06 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. उस्मानाबाद जिल्ह्णातील वाशी येथील महादेव वसंत सांडसे (३५) यांना गोलेगाव शिवारात

औरंगाबाद : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. उस्मानाबाद जिल्ह्णातील वाशी येथील महादेव वसंत सांडसे (३५) यांना गोलेगाव शिवारात चार एकर शेती आहे़ महादेव सांडसे यांच्या डोक्यावर खासगी सावकाराचे कर्ज होते़ सततची नापिकी आणि खासगी सावकाराकडून पैशासाठी होणारा तगादा याला कंटाळून सांडसे यांनी रविवारी सकाळी शेतात गळफास लावून आत्महत्या केली़तुळजापूर तालुक्यातील काटी येथील बाळासाहेब एकनाथ घाणे यांना गावच्या शिवारात साडेतीन एकर जमीन आहे. खरीप हंगामात त्यांनी मूग, उडीद बियाणाची पेरणी केली होती. पावसाने दडी मारल्याने उगवलेलेपीक जागेवर करपून गेले. त्यामुळे शनिवारी रात्री बाळासाहेब घाणे हे शेतातील गोठ्यावर झोपायला गेले होते. तेथेच त्यांनी गळफास लावून घेतला.हिंगोली तालुक्यातील पांगरी (बाळसखा) येथील ३५ वर्षीय विष्णू महादजी लिंबोळे यांनी शनिवारी आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीते ‘मी जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे’ असा मजकूर लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मानवत तालुक्यातील सोमठाणा येथील अमृत विश्वनाथराव निर्वळ (४०) यांनी शनिवारी सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून खदानीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यांना १ हेक्टर शेती आहे़ शेतीवर वडिलांनी घेतलेले कर्ज आहे़ (प्रतिनिधी)