शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

गणेशोत्सवासाठी ३८ स्पेशल जादा गाड्या सोडणार

By admin | Updated: August 21, 2016 02:01 IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे आणखी ३८ जादा स्पेशल ट्रेन चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे आणखी ३८ जादा स्पेशल ट्रेन चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि करमाळी ते पनवेल या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्यात येतील. यापूर्वी १४२ स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या असून, ३८ जादा ट्रेनमुळे गाड्यांची संख्या १८० वर पोहोचली आहे. दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी या गाडीच्या ३० फेऱ्या चालवण्यात येतील. ही ट्रेन २ ते २१ सप्टेंबरदरम्यान आठवड्यातील पाच दिवस (सोमवार आणि गुरुवार वगळता) धावेल. (प्रतिनिधी)