शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

उत्तीर्ण होण्यासाठी हवे ३६ गुण!

By admin | Updated: April 26, 2015 02:01 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के म्हणजेच १६ गुण मिळविणे आवश्यक राहणार आहे़

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के म्हणजेच १६ गुण मिळविणे आवश्यक राहणार आहे़ आता बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला ३६ गुण मिळवावे लागणार आहेत़ याची अंमलबजावणी मार्च २०१६ पासून करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत इयत्ता दहावीसाठी २० गुणांची तोंडी तर ८० गुणांची लेखी, तर बारावीसाठी ३० गुणांची तोंडी वा प्रात्यक्षिक आणि ७० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. परंतु नवीन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. यापूर्वी दहावीच्या तोंडी परीक्षेत २० पैकी २० व लेखी परीक्षेत १५ गुण मिळाले तरी उत्तीर्ण होण्याची शाश्वती राहात असे. मात्र नवीन नियमानुसार उत्तीर्ण होण्यासाठी ३६ गुण मिळवावे लागणार आहेत़ परीक्षा पद्धतीतील बदलाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने हा निर्णय मार्च २०१६ च्या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अद्याप लेखी आदेश मिळाले नसले तरी निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक सत्र मार्च २०१६ पासून होईल. - संजय गणोरकर,विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती