शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

उत्तीर्ण होण्यासाठी हवे ३६ गुण!

By admin | Updated: April 26, 2015 02:01 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के म्हणजेच १६ गुण मिळविणे आवश्यक राहणार आहे़

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के म्हणजेच १६ गुण मिळविणे आवश्यक राहणार आहे़ आता बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला ३६ गुण मिळवावे लागणार आहेत़ याची अंमलबजावणी मार्च २०१६ पासून करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत इयत्ता दहावीसाठी २० गुणांची तोंडी तर ८० गुणांची लेखी, तर बारावीसाठी ३० गुणांची तोंडी वा प्रात्यक्षिक आणि ७० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. परंतु नवीन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. यापूर्वी दहावीच्या तोंडी परीक्षेत २० पैकी २० व लेखी परीक्षेत १५ गुण मिळाले तरी उत्तीर्ण होण्याची शाश्वती राहात असे. मात्र नवीन नियमानुसार उत्तीर्ण होण्यासाठी ३६ गुण मिळवावे लागणार आहेत़ परीक्षा पद्धतीतील बदलाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने हा निर्णय मार्च २०१६ च्या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अद्याप लेखी आदेश मिळाले नसले तरी निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक सत्र मार्च २०१६ पासून होईल. - संजय गणोरकर,विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती