शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

धरणात ३५ टक्के पाणी शिल्लक

By admin | Updated: May 12, 2015 01:47 IST

धो-धो पाणी वापरून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्याची पातळी

कसारा : धो-धो पाणी वापरून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्याची पातळी खालावली असून धरणात फक्त ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जर जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी कमी पाऊस पडला होता. मात्र, तरीही पुरेसा पाणीसाठा मेअखेर शिल्लक होता. तुलनेने गेल्या वर्षी मुबलक पाऊस पडूनदेखील अत्यल्प पाणीसाठा मे अखेर शिल्लक राहिल्याने मुंबईकरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. सर्वाधिक मोठे व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण असलेल्या भातसाची सोमवारी पाणीक्षमता ११२.९९ मीटर म्हणजेच ३५:५६ टक्के एवढी मोजली गेली. गतवर्षी धरण क्षेत्रात २,८०५ मिमी पाऊस पडूनदेखील मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. भातसासह अन्य तानसा, वैतरणा धरणांतील पाणीदेखील कमी होत असून पाण्याची नासाडी करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. (प्रतिनिधी)