शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

हक्काला मुकले ३५ हजार मतदार

By admin | Updated: October 16, 2014 05:09 IST

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरातील ८० हजारांहून अधिक मतदार मतदानाला मुकले होते.

भार्इंदर : पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरातील ८० हजारांहून अधिक मतदार मतदानाला मुकले होते. विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. सुमारे ३५ हजार मतदार मतदानाला मुकले. मिरा-भाईंदरमध्ये याद्यांचा घोळ प्रत्येक निवडणुकीत कायम राहत असल्याचे पाहावयास दिसते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ८० हजारांहून अधिक मतदारांना यादीतून वगळल्याचे निदर्शनास आले होते. त्या वेळी काही राजकीय पुढाऱ्यांनी याद्यांतून वगळलेल्या मतदारांचे पुन्हा मतदान घेण्याचा आग्रह निवडणूक आयोगाकडे धरला होता. मतदारांची नव्याने नोंदणी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आश्वासनानंतर त्या मतदारांना पुन्हा मतदार नोंदणी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्जाचे सोपस्कार पार पडल्यानंतरही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वगळलेल्या नावांचा फंडा तसाच राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या काहींची नावे विधानसभेच्या मतदार यादीतून वगळल्याने त्यांनी निवडणूक प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून मतदान न करताच माघारी फिरावे लागले.