शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

हक्काला मुकले ३५ हजार मतदार

By admin | Updated: October 16, 2014 05:09 IST

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरातील ८० हजारांहून अधिक मतदार मतदानाला मुकले होते.

भार्इंदर : पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरातील ८० हजारांहून अधिक मतदार मतदानाला मुकले होते. विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. सुमारे ३५ हजार मतदार मतदानाला मुकले. मिरा-भाईंदरमध्ये याद्यांचा घोळ प्रत्येक निवडणुकीत कायम राहत असल्याचे पाहावयास दिसते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ८० हजारांहून अधिक मतदारांना यादीतून वगळल्याचे निदर्शनास आले होते. त्या वेळी काही राजकीय पुढाऱ्यांनी याद्यांतून वगळलेल्या मतदारांचे पुन्हा मतदान घेण्याचा आग्रह निवडणूक आयोगाकडे धरला होता. मतदारांची नव्याने नोंदणी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आश्वासनानंतर त्या मतदारांना पुन्हा मतदार नोंदणी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्जाचे सोपस्कार पार पडल्यानंतरही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वगळलेल्या नावांचा फंडा तसाच राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या काहींची नावे विधानसभेच्या मतदार यादीतून वगळल्याने त्यांनी निवडणूक प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून मतदान न करताच माघारी फिरावे लागले.