शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हक्काला मुकले ३५ हजार मतदार

By admin | Updated: October 16, 2014 05:09 IST

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरातील ८० हजारांहून अधिक मतदार मतदानाला मुकले होते.

भार्इंदर : पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरातील ८० हजारांहून अधिक मतदार मतदानाला मुकले होते. विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. सुमारे ३५ हजार मतदार मतदानाला मुकले. मिरा-भाईंदरमध्ये याद्यांचा घोळ प्रत्येक निवडणुकीत कायम राहत असल्याचे पाहावयास दिसते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ८० हजारांहून अधिक मतदारांना यादीतून वगळल्याचे निदर्शनास आले होते. त्या वेळी काही राजकीय पुढाऱ्यांनी याद्यांतून वगळलेल्या मतदारांचे पुन्हा मतदान घेण्याचा आग्रह निवडणूक आयोगाकडे धरला होता. मतदारांची नव्याने नोंदणी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आश्वासनानंतर त्या मतदारांना पुन्हा मतदार नोंदणी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्जाचे सोपस्कार पार पडल्यानंतरही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वगळलेल्या नावांचा फंडा तसाच राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या काहींची नावे विधानसभेच्या मतदार यादीतून वगळल्याने त्यांनी निवडणूक प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून मतदान न करताच माघारी फिरावे लागले.