शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

34,500 कोटी खचरून दुष्काळमुक्त महाराष्ट्र

By admin | Updated: December 12, 2014 01:55 IST

राज्य येत्या पाच वर्षात पूर्णत: दुष्काळमुक्त करण्यासाठी 34 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
नागपूर : राज्य येत्या पाच वर्षात पूर्णत: दुष्काळमुक्त करण्यासाठी 34 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.  
गेल्या पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीत मदत म्हणून शासनाने 8 हजार 377 कोटी रुपये खर्च केले आणि याच कालावधीत शेतीच्या विकासावर केवळ 2 हजार 692 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे चित्र यापुढे बदलण्यासाठी शाश्वत शेती विकास व आपल्याच गावात पाण्याचा स्नेत निर्माण केला जाईल.दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार योजना राबविली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 
पुरेसा निधी सिंचन व्यवस्था, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन यावर खर्च न केल्यामुळे दुष्काळाची झळ शेतक:यांना सतत बसत आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर सिंचन प्रकल्पांवर खर्च करून सुध्दा सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिले व सिंचन क्षमता वाढू शकली नाही. राज्यातील 19 हजार 59 गावांची हंगामी पैसेवारी यावर्षी 5क् पैशांच्या आत जाहीर झाली आहे.  
जूनमध्ये फक्त 25 टक्के पाऊस झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या. नंतर चांगला पाऊस झाला व पेरण्या जरी 1क्2 टक्के झाल्या तरी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसावेळी कमी पाऊस पडल्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट झाली, अशी माहिती त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
 
दुष्काळ निमरूलनासाठी उपाययोजना
4एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्र म 5क् लाख हेक्टर क्षेत्रवर राबविण्यासाठी 6 हजार 437 कोटी रु.खर्च करणार.
 
 4पुढील काळात पाच लाख सोलर पंप शेतक:यांना वाटणार.
 
4प्रत्येक गावाच्या पाण्याचा हिशेब ठेवणार.
 
 4तीन वर्षापासून सूक्ष्म सिंचनाचे थकलेले अनुदान देणार. त्यासाठी 332 कोटींची तरतूद. पुढील पाच वर्षात किमान 1क् लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली.  
 
42क् हजार सामुदायिक शेततळ्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्र म, 1क् हजार शेततळी पूर्ण, राहिलेली शेततळी पुढील 2 ते 3 वर्षात घेणार.
 
4पुढील पाच वर्षात 2.5क् लाख शेततळे व 5क् हजार सिमेंट नाला बांधांची उभारणी. त्याद्वारे 1क् लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली.
 
4पाण्याच्या साठय़ासाठी गाळ काढण्याचा कार्यक्र म मोठय़ा प्रमाणावर घेतला जाणार, त्यासाठी 5क् कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद.
 
4राज्यात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत 5क्क् गावे दुष्काळमुक्त करण्याकरिता 3क्क् कोटी रु.उपलब्ध.1 हजार गावांचा समावेश करून रु पये 5क्क् कोटी उपलब्ध करून दिले जाणार. 
 
4पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणार.