शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

34,500 कोटी खचरून दुष्काळमुक्त महाराष्ट्र

By admin | Updated: December 12, 2014 01:55 IST

राज्य येत्या पाच वर्षात पूर्णत: दुष्काळमुक्त करण्यासाठी 34 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
नागपूर : राज्य येत्या पाच वर्षात पूर्णत: दुष्काळमुक्त करण्यासाठी 34 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.  
गेल्या पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीत मदत म्हणून शासनाने 8 हजार 377 कोटी रुपये खर्च केले आणि याच कालावधीत शेतीच्या विकासावर केवळ 2 हजार 692 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे चित्र यापुढे बदलण्यासाठी शाश्वत शेती विकास व आपल्याच गावात पाण्याचा स्नेत निर्माण केला जाईल.दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार योजना राबविली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 
पुरेसा निधी सिंचन व्यवस्था, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन यावर खर्च न केल्यामुळे दुष्काळाची झळ शेतक:यांना सतत बसत आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर सिंचन प्रकल्पांवर खर्च करून सुध्दा सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिले व सिंचन क्षमता वाढू शकली नाही. राज्यातील 19 हजार 59 गावांची हंगामी पैसेवारी यावर्षी 5क् पैशांच्या आत जाहीर झाली आहे.  
जूनमध्ये फक्त 25 टक्के पाऊस झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या. नंतर चांगला पाऊस झाला व पेरण्या जरी 1क्2 टक्के झाल्या तरी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसावेळी कमी पाऊस पडल्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट झाली, अशी माहिती त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
 
दुष्काळ निमरूलनासाठी उपाययोजना
4एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्र म 5क् लाख हेक्टर क्षेत्रवर राबविण्यासाठी 6 हजार 437 कोटी रु.खर्च करणार.
 
 4पुढील काळात पाच लाख सोलर पंप शेतक:यांना वाटणार.
 
4प्रत्येक गावाच्या पाण्याचा हिशेब ठेवणार.
 
 4तीन वर्षापासून सूक्ष्म सिंचनाचे थकलेले अनुदान देणार. त्यासाठी 332 कोटींची तरतूद. पुढील पाच वर्षात किमान 1क् लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली.  
 
42क् हजार सामुदायिक शेततळ्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्र म, 1क् हजार शेततळी पूर्ण, राहिलेली शेततळी पुढील 2 ते 3 वर्षात घेणार.
 
4पुढील पाच वर्षात 2.5क् लाख शेततळे व 5क् हजार सिमेंट नाला बांधांची उभारणी. त्याद्वारे 1क् लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली.
 
4पाण्याच्या साठय़ासाठी गाळ काढण्याचा कार्यक्र म मोठय़ा प्रमाणावर घेतला जाणार, त्यासाठी 5क् कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद.
 
4राज्यात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत 5क्क् गावे दुष्काळमुक्त करण्याकरिता 3क्क् कोटी रु.उपलब्ध.1 हजार गावांचा समावेश करून रु पये 5क्क् कोटी उपलब्ध करून दिले जाणार. 
 
4पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणार.