शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

34,500 कोटी खचरून दुष्काळमुक्त महाराष्ट्र

By admin | Updated: December 12, 2014 01:55 IST

राज्य येत्या पाच वर्षात पूर्णत: दुष्काळमुक्त करण्यासाठी 34 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
नागपूर : राज्य येत्या पाच वर्षात पूर्णत: दुष्काळमुक्त करण्यासाठी 34 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.  
गेल्या पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीत मदत म्हणून शासनाने 8 हजार 377 कोटी रुपये खर्च केले आणि याच कालावधीत शेतीच्या विकासावर केवळ 2 हजार 692 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे चित्र यापुढे बदलण्यासाठी शाश्वत शेती विकास व आपल्याच गावात पाण्याचा स्नेत निर्माण केला जाईल.दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार योजना राबविली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 
पुरेसा निधी सिंचन व्यवस्था, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन यावर खर्च न केल्यामुळे दुष्काळाची झळ शेतक:यांना सतत बसत आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर सिंचन प्रकल्पांवर खर्च करून सुध्दा सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिले व सिंचन क्षमता वाढू शकली नाही. राज्यातील 19 हजार 59 गावांची हंगामी पैसेवारी यावर्षी 5क् पैशांच्या आत जाहीर झाली आहे.  
जूनमध्ये फक्त 25 टक्के पाऊस झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या. नंतर चांगला पाऊस झाला व पेरण्या जरी 1क्2 टक्के झाल्या तरी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसावेळी कमी पाऊस पडल्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट झाली, अशी माहिती त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
 
दुष्काळ निमरूलनासाठी उपाययोजना
4एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्र म 5क् लाख हेक्टर क्षेत्रवर राबविण्यासाठी 6 हजार 437 कोटी रु.खर्च करणार.
 
 4पुढील काळात पाच लाख सोलर पंप शेतक:यांना वाटणार.
 
4प्रत्येक गावाच्या पाण्याचा हिशेब ठेवणार.
 
 4तीन वर्षापासून सूक्ष्म सिंचनाचे थकलेले अनुदान देणार. त्यासाठी 332 कोटींची तरतूद. पुढील पाच वर्षात किमान 1क् लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली.  
 
42क् हजार सामुदायिक शेततळ्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्र म, 1क् हजार शेततळी पूर्ण, राहिलेली शेततळी पुढील 2 ते 3 वर्षात घेणार.
 
4पुढील पाच वर्षात 2.5क् लाख शेततळे व 5क् हजार सिमेंट नाला बांधांची उभारणी. त्याद्वारे 1क् लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली.
 
4पाण्याच्या साठय़ासाठी गाळ काढण्याचा कार्यक्र म मोठय़ा प्रमाणावर घेतला जाणार, त्यासाठी 5क् कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद.
 
4राज्यात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत 5क्क् गावे दुष्काळमुक्त करण्याकरिता 3क्क् कोटी रु.उपलब्ध.1 हजार गावांचा समावेश करून रु पये 5क्क् कोटी उपलब्ध करून दिले जाणार. 
 
4पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणार.