शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला ३०६ कोटींची मदत

By admin | Updated: November 10, 2014 04:21 IST

वीजदरात सवलत दिल्यामुळे महावितरणला सोसावा लागलेला घाटा सावरण्यासाठी राज्य सरकारने ३०६ कोटी रुपयांचे भरीव अर्थसाहाय्य मंजूर केले आहे

शहापूर : वीजदरात सवलत दिल्यामुळे महावितरणला सोसावा लागलेला घाटा सावरण्यासाठी राज्य सरकारने ३०६ कोटी रुपयांचे भरीव अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी ग्राहक यांना वीजदरात सवलत दिल्यामुळे तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती, फळपिकांच्या नुकसानीसाठी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना वीजदेयके माफ केल्याने हा तोटा झाला होता. ५ नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.२०१३मध्ये झालेली वीज दरवाढ कमी करून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंप ग्राहकांचे ० ते ३०० युनिटपर्यंतचे दर समकक्ष पातळीवर आणण्यात आले होते. २०१४मध्ये फेब्रुवारी व मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कोकणासह विदर्भ, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर या भागांतील शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला होता. शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी शासनाने घेतला होता. महावितरण कंपनीचा घाटा लक्षात घेऊन सवलतीपोटी ७०६ कोटी व अधिक तरतूद १०० कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता देण्यात आली होती. २०१४-१५च्या अर्थसंकल्पातही १०,५०० कोटी मूळ तरतूद, ९ हजार कोटींची अधिक पुरवणी मागणी १५०० कोटी रकमेची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार, ७२३७ कोटी ११ लाख रु पये रकमेचे वाटप महावितरण कंपनीला केले आहे. उर्वरित ३०६ कोटींची रक्कम प्रस्तावित होती. त्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या अर्थसाहाय्यातून वीज वितरण कंपनीचा घाटा सावरला आहे. (प्रतिनिधी)