शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जन्म-मृत्यूचा दर नोंदविण्यासाठी राज्यात ३0६ केंद्र

By admin | Updated: September 1, 2014 01:35 IST

राज्यात ३0६ नमूना नोंदणी पाहणी केंद्र; लवकरच सुरु होणार काम

संतोष येलकर/अकोलाजन्म-मृत्यूचा दर ठरविण्यासाठी राज्यात ३0६ नमूना नोंदणी पाहणी केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. या जिल्हानिहाय केंद्रांवर जन्म-मृत्यूच्या दराबाबतची माहिती नोंदविण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.दर दहा वर्षांनी होणार्‍या जनगणनेची आकडेवारी प्रसिध्द झाल्यानंतर, जन्म व मृत्यूचा दर ठरविण्यासाठी केंद्र शासनाच्या जनगणना विभागामार्फत नमूना नोंदणी पाहणी केंद्र निश्‍चित केली जातात. त्यानुसार सन २0११ च्या जनगणनेवर आधारित जनगणना विभागाच्या राज्य कार्यालयामार्फत राज्यभरात ३0६ नमूना नोंदणी पाहणी केंद्र गत जानेवारीमध्ये निश्‍चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर जन्म व मृत्यू बाबतची माहिती नोंदविण्याचे काम सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. केंद्र परिसरातील गावांमधील जन्म-मृत्यूची नोंदीची माहिती आशा, अंगणवाडी सेविकांकडून दरमहा संबंधित केंद्रांकडे सादर करण्यात येणार आहे. ही माहिती राज्याच्या अर्थ व सांख्यिकी विभागामार्फत सादर केली जाते, जिल्हानिहाय संकलित करण्यात आलेली ही माहिती जनगणना विभागाकडे पाठविली जाते. या माहितीच्या आधारे दर तीन, सहा, नऊ आणि बारा महिन्यातील जिल्हानिहाय जन्म-मृत्यू दराचे अंदाज निश्‍चित केले जातात. *नमूना नोंदणी केंद्रांची लवकरच पाहणी!जन्म-मृत्यूचे दर ठरविण्यासाठी माहिती संकलित करण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी राज्यात निश्‍चित करण्यात आलेल्या नमूना नोंदणी केंद्रांना जनगणना विभागाचे क्षेत्रिय अधिकारी भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात या केंद्रांमार्फत माहिती संकलित करण्याचे काम सुरु होणार आहे.