शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पश्‍चिम विदर्भात ३0 हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा!

By admin | Updated: September 17, 2014 02:52 IST

शेतक-यांना युरिया मिळविण्यासाठी करावी लागते धावपळ.

अकोला : पश्‍चिम विदर्भात ३0 हजार मेट्रिक टन युरिया खताचा तुटवडा असल्याने शेतकर्‍यांना हे खत मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी १ लाख ७५ हजार मेट्रिक टन युरियाची गरज होती. तशी नोंदणीसुद्धा कृषी विभागामार्फ त करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंंंत १ लाख ४६ हजार ६३0 मेट्रिक टन युरियाचा साठा अमरावती विभागाला प्राप्त झाला आहे. या खताची टक्केवारी ८३.४१ आहे; परंतु यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने शेतकर्‍यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली आणि त्यामुळे शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात युरियाचा वापर केला. त्यानंतर सलग आठ दिवस रिमझिम पाऊस होता. त्यामुळे पिके पिवळी पडू लागली. म्हणून शेतकर्‍यांना पुन्हा युरियाची फवारणी करावी लागली. त्यातच बाजारपेठेत युरिया असतानाही काही विक्रेत्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण के ल्याने शेतकर्‍यांना धावपळ करावी लागत आहे. दरम्यान, आजमितीस या पाच जिल्ह्यात २९ हजार १७0 मेट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अकोला जिल्हय़ाचे चित्र बघितल्यास या जिल्हय़ाला १९,४00 मेट्रिक टन युरिया खताची गरज होती; परंतु आतापर्यंंत ११ हजार ८२८ मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. म्हणजेच या जिल्हय़ात ८ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा आहे. बुलडाणा जिल्हय़ाला ५५ हजार ७00 मेट्रिक टन युरिया अपेक्षित होता. येथेही केवळ ३२ हजार ५८३ मेट्रिक टन युरियाच उपलब्ध झाला आहे. या जिल्हय़ात २३ हजार मेट्रिक टन युरिया खताचा तुटवडा आहे. विभागाला आतापर्यंंंत ८३.४१ टक्के युरिया खताचा साठा उपलब्ध झाला असून, या खताचे व्यवस्थित वितरण करण्यात आले आहे. उर्वरित साठा लवकर उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे अमरावतीचे बियाणे व खते, तंत्र अधिकारी बी.एच. इंधाने यांनी सांगितले.