शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

राज्यात 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा

By admin | Updated: September 3, 2014 02:51 IST

इंडिया बुल्स, अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांमधील वीज उत्पादन घटल्याने 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा राज्यात निर्माण झाला

मुंबई : इंडिया बुल्स, अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांमधील वीज उत्पादन घटल्याने 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा राज्यात निर्माण झाला असून गंभीर संकट उभे राहिले आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले.
या कंपन्यांना पुरेसा अन् दज्रेदार कोळसा मिळत नाही. कोळशावरील आयात कर वाढला आहे. हे दोन्ही विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौ:याहून परतताच या प्रश्नावर तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्राबरोबरच इतर काही राज्यांना विजेचा तुटवडा जाणवत असून हे राष्ट्रीय संकट बनले आहे. ते दूर करण्याची जबाबदारी केंद्राची असल्याचे ते म्हणाले.
राज्याला सध्या दररोज 13 हजार मेगाव्ॉट विजेची गरज असून 1क् हजार मेगाव्ॉट इतकीच वीज मिळत आहे. मंगळवारी मुंबईतील अनेक 
भागात वीज जाण्याचा थेट संबंध सध्याच्या वीज संकटाशी आहे, 
असे मुख्यमंत्री म्हणाले. 
                    (विशेष प्रतिनिधी)
 
वीजसंकटावर तोडगा काढण्यासाठी पवार दिल्लीत
च्कोळसा प्रकरणाच्या निकालानंतर उद्भवलेला पेच सोडविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री पीयूष गोयल यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. महाराष्ट्रात विजेचे संकट निर्माण होऊ शकते, यावर तातडीने मार्ग काढा असे त्यांनी गोयल यांना सांगितल्याची माहिती सूत्रंनी दिली. 
च्ते दुपारी एकच्या दरम्यान दिल्लीत पोहोचले. त्यांतर त्यांनी गोयल यांची भेट घेतली. यानंतर दोन दिवसांनी महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा,राज्यस्थान व पंजाबच्या ऊर्जा सचिवांची बैठक केंद्रीय ऊर्जा सचिवांसोबत होणार आहे.