शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

राज्यात 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा

By admin | Updated: September 3, 2014 02:51 IST

इंडिया बुल्स, अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांमधील वीज उत्पादन घटल्याने 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा राज्यात निर्माण झाला

मुंबई : इंडिया बुल्स, अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांमधील वीज उत्पादन घटल्याने 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा राज्यात निर्माण झाला असून गंभीर संकट उभे राहिले आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले.
या कंपन्यांना पुरेसा अन् दज्रेदार कोळसा मिळत नाही. कोळशावरील आयात कर वाढला आहे. हे दोन्ही विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौ:याहून परतताच या प्रश्नावर तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्राबरोबरच इतर काही राज्यांना विजेचा तुटवडा जाणवत असून हे राष्ट्रीय संकट बनले आहे. ते दूर करण्याची जबाबदारी केंद्राची असल्याचे ते म्हणाले.
राज्याला सध्या दररोज 13 हजार मेगाव्ॉट विजेची गरज असून 1क् हजार मेगाव्ॉट इतकीच वीज मिळत आहे. मंगळवारी मुंबईतील अनेक 
भागात वीज जाण्याचा थेट संबंध सध्याच्या वीज संकटाशी आहे, 
असे मुख्यमंत्री म्हणाले. 
                    (विशेष प्रतिनिधी)
 
वीजसंकटावर तोडगा काढण्यासाठी पवार दिल्लीत
च्कोळसा प्रकरणाच्या निकालानंतर उद्भवलेला पेच सोडविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री पीयूष गोयल यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. महाराष्ट्रात विजेचे संकट निर्माण होऊ शकते, यावर तातडीने मार्ग काढा असे त्यांनी गोयल यांना सांगितल्याची माहिती सूत्रंनी दिली. 
च्ते दुपारी एकच्या दरम्यान दिल्लीत पोहोचले. त्यांतर त्यांनी गोयल यांची भेट घेतली. यानंतर दोन दिवसांनी महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा,राज्यस्थान व पंजाबच्या ऊर्जा सचिवांची बैठक केंद्रीय ऊर्जा सचिवांसोबत होणार आहे.