शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

राज्यातील 292 न्यायाधीशांच्या बदल्या

By admin | Updated: April 28, 2017 06:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी राज्यातील 131 जिल्हा न्यायाधीश आणि 161 वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या केल्या

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी राज्यातील 131 जिल्हा न्यायाधीश आणि 161 वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत. या बदली आदेशानुसार विदर्भात येणारे आणि विदर्भातून जाणारे न्यायाधीश नावे पुढील प्रमाणे आहेत. 
 
- जिल्हा न्यायाधीशांच्या करण्यात आलेल्या बदल्या
 मुंबई येथील ए.एस. शेंडे यांची वर्धा, बीड येथील एस.एस. शर्मा यांची बुलडाणा, बुलडाणा येथील ए.एस. कलोटी यांची मुंबई, नागपूर येथील एम. सलमान आझमी यांची मुंबई, नागपूर येथील एम.एम. उमर यांची मुंबई, नागपूर येथील व्ही. सी. बरडे यांची मुंबई, ठाणे पालघर येथील ए. डी. क्षीरसागर यांची बुलडाणा,  नागपूर येथील एम.ए. बरालिया यांची मुंबई, यवतमाळ केळापूर येथील एस. पी. डोरले यांची भुसावळ, बीड येथील व्ही.व्ही. विद्वंस यांची अमरावती अचलपूर, अचलपूर एस. बी. हेडाऊ  येथून मुंबई, वाशिमचे ए. के. शहा यांची पुणे, मुंबईचे ए. एस. काझी यांची नागपूर, नागपूरचे एस. एच. ग्वालानी यांची पुणे, मुंबईचे शैलेश देशपांडे यांची नागपूर , नाशिक मालेगावचे एस. एस. खंडागळे यांची नागपूर, भंडाºयाचे व्ही. जी. धांडे हे भंडारा येथेच कायम आहे.  औरंगाबादचे बी.पी. क्षीरसागर यांची नागपूर, मुंबईचे ए.ए. सय्यद यांची अचलपूर, अमरावती अचलपूरचे एम.एस. शेख यांची नांदेड, नागपूरचे वाय. जी. खोब्रागडे यांना नागपुरात कायम. मुंबईचे एम.के. महाजन यांची नागपूर, अमरावती अचलपूरचे व्ही.पी. पाटकर यांना अचलपुरात कायम. जालनाचे व्ही.एस. देशपांडे यांची वाशिम, मुंबईचे आर. एन. जोशी यांची यवतमाळ केळापूर, बुलडाणाचे पी.एल. गजभिये यांची धुळे, अमरावतीचे एस. एस. भीष्म, यवतमाळचे ए.टी. वानखेडे, अकोल्याचे जी.जी. भालचंद्र, नागपूरचे डी.डी. खोचे, चंद्रपूर वरोराचे के.एन. गौतम, नागपूरचे जी.पी. अग्रवाल यांना कायम ठेवण्यात आले.  भुसावळचे संजय कुळकर्णी यांची नागपूर,  नागपूरचे एस.एस. कंठाळे यांची जालना. एच.एस. सातभाई यांची मुंबईहून गोंदियाला, एस. एन. राजूरकर यांची वर्धाहून यवतमाळ, व्ही.के. देशमुख यांची नागपूरहून नांदेड, आर.पी. देशपांडे यांची यवतमाळहून मुंबई, एस.एन. मोरवले यांची अकोलाहून जालना, ए.ए. ढोमणे यांची नागपूरहून मुंबई, डी.एन. खडसे यांची यवतमाळहून बीड, एस.एस. ओझा अमरावतीला कायम. डी.एन. सुरवसे यांची बुलडाणा खामगावहून बीड, सी.व्ही. मराठे यांची मुंबई माजगावहून नागपूर , आर.एम. कुळकर्णी यांची ठाण्याहून बुलडाणा, व्ही.डी. पिंपळकर यांची अकोलाहून पुणे बारामती, आर.डी. गोधणे यांची परभणीहून चंद्रपूर वरोरा, के.पी. श्रीखंडे यांची यवतमाळ पुसदहून चंद्रपूर, एस.सी. शिरसाठ यांची बुलडाणाहून औरंगाबाद, व्ही.बी. पारगावकर यांची अहमदनगर श्रीगोंदाहून अमरावती, एस.एच. जगताप यांची अहमदनगरहून  अमरावती, आर. एन. बरड यांची लातूरहून नागपूर, व्ही.ए. पाटील यांची अहमदनगर कोपरगावहून वर्धा, एस.बी. पवार यांची अमरावतीहून लातूर, डी.पी. शिंगाडे यांची मुंबईहून अकोला, एम.जी.चव्हाण यांची औरंगाबादहुन बुलडाणा, एस.एम. आगरकर यांची यवतमाळहून पुणे, बी.एम.पाटील यांची मुंबईहून गडचिरोली, के.एस. तोतला यांची मुंबईहून नागपूर, ए.सी. डागा यांची यवतमाळहून औरंगाबाद, व्ही.आर.अग्रवाल यांची नाशिकहून पुसद यवतमाळ, आर. के. क्षीरसागर यांची मुंबईहून नागपूर, एम.आय. लोकवानी नागपुरात कायम. जी.पी. कौडीकर यांची नागपूरहून लातूर, आर. आर. राऊत यांची मुंबईहून यवतमाळ, पी.पी. मुळे यांची जळगाव भुसावळहून यवतमाळ, एम.आर.ए. शेख यांची सांगलीहून यवतमाळ, ए. ए. आयचित यांची मुंबईहून वर्धा, एन.जी. शुक्ला यांची पुण्याहून अकोला, पी.एम. गुप्ता यांची यवतमाळहून अहमदनगर कोपरगाव, एस. बी. भगत यांची बुलडाणाहून ठाणे कल्याण, ए.जी. सातपुते यांची नागपूरहून मुंबई, एस. यु. हाके यांची मुंबईहून नागपूर, एस.पी. अग्रवाल यांची मुंबईहून नागपूर, संतोष पी. देशमुख यांची वाशिमहून सोलापूर, आर. एम. राठोड यांची चंद्रपूरहून मुंबई, आर. बी. रेहपाडे यांची गडचिरोलीहून मुंबई, डी. ए. जाधव यांची मुंबईहून नागपूर, सी.एल. देशपांडे यांची चंद्रपूरहून यवतमाळ, ए.एन. भंडारवार यांची पुण्याहून यवतमाळ, के. पी. क्षीरसागर ूयांची मुंबईहून नागपूर, एस.बी. भाजीपाले यांची अमरावतीहून मुंबई, पी. एस. काळे यांची नागपूरला कायम. एच. एल. मनवर यांची यवतमाळहून मुंबई, एस.आर. अग्रवाल यांची नागपूरहून मुंबई, पी.एम. बडगी यांची अकोलाहून मुंबई, डी.वाय. काळे वर्धाहून नागपूर, एम.एस. तिवारी यांची यवतमाळहून परभणी, ए.व्ही. मिश्रा यांची अकोल्याहून मुंबई, वाय.एन. तिवारी यांची यवतमाळहून परभणी, एस.बी. राठोड यांची पुण्याहून अमरावती, आर. एस. सालगावकर यांची नागपूरहून मुंबई, एस.जी. शेख यांची नागपूरहून मुंबई, व्ही.एम. कºहाडकर यांची चंद्रपूरहून पुणे येथे बदली झाली आहे.