शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पाच वर्षांत २,८0२ मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:03 IST

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईत २0१२ ते २0१६ या पाच वर्षांत विविध अपघातांत २ हजार ८0२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहन सावकाश आणि नियमांचे पालन करून चालवा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहन करतानाच मुंबई वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृतीही केली जाते. परंतु त्याकडे वाहनचालक दुर्लक्षच करताना दिसतात. गेल्या पाच वर्षांत २ हजार ६८४ अपघात झाले आहेत. यामध्ये २ हजार ८0२ वाहनचालकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. २0१५मध्ये सर्वाधिक ६११ जणांचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाण जरी जास्त असले तरी गंभीर जखमींचे प्रमाण हे सर्वांत जास्त आहे. जवळपास ११ हजार २५७ वाहनचालक हे गंभीर जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)>स्पीड कॅमेरेवाहनचालक हे वेगमर्यादेपेक्षा अतिशय वेगाने वाहन चालवताना आढळतात आणि त्यामुळे अपघातही होतात. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्याकरिता स्पीड कॅमेरे वांद्रे वरळी सी लिंक, ईस्टर्न फ्री-वेवर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाची माहिती मिळताच वाहनावर कारवाई करणे सोपे जाते. >मनुष्यबळ कमीमुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे एकूण २१७ पोलीस अधिकारी, २७७१ पोलीस अंमलदार असे एकूण २९८८ मनुष्यबळ आहे. वाहनांची संख्या पाहता, हे मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे आणखी मनुष्यबळ मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत. >अपघातांची माहितीवर्षमृत्यूगंभीर किरकोळकमी प्रमाणात जखमीजखमीजखमी२0१२४८८२,१४१२,४0२२0,१0७२0१३५९५२,१११२,१२८२३,५९४२0१४५९८१,९८९१,९१५२२,५९९२0१५६११२,४८२१,५४७२३,४६८२0१६५१0२,५३४९९८३,३४९