शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

पाच वर्षांत २,८0२ मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:03 IST

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईत २0१२ ते २0१६ या पाच वर्षांत विविध अपघातांत २ हजार ८0२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहन सावकाश आणि नियमांचे पालन करून चालवा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहन करतानाच मुंबई वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृतीही केली जाते. परंतु त्याकडे वाहनचालक दुर्लक्षच करताना दिसतात. गेल्या पाच वर्षांत २ हजार ६८४ अपघात झाले आहेत. यामध्ये २ हजार ८0२ वाहनचालकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. २0१५मध्ये सर्वाधिक ६११ जणांचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाण जरी जास्त असले तरी गंभीर जखमींचे प्रमाण हे सर्वांत जास्त आहे. जवळपास ११ हजार २५७ वाहनचालक हे गंभीर जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)>स्पीड कॅमेरेवाहनचालक हे वेगमर्यादेपेक्षा अतिशय वेगाने वाहन चालवताना आढळतात आणि त्यामुळे अपघातही होतात. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्याकरिता स्पीड कॅमेरे वांद्रे वरळी सी लिंक, ईस्टर्न फ्री-वेवर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाची माहिती मिळताच वाहनावर कारवाई करणे सोपे जाते. >मनुष्यबळ कमीमुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे एकूण २१७ पोलीस अधिकारी, २७७१ पोलीस अंमलदार असे एकूण २९८८ मनुष्यबळ आहे. वाहनांची संख्या पाहता, हे मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे आणखी मनुष्यबळ मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत. >अपघातांची माहितीवर्षमृत्यूगंभीर किरकोळकमी प्रमाणात जखमीजखमीजखमी२0१२४८८२,१४१२,४0२२0,१0७२0१३५९५२,१११२,१२८२३,५९४२0१४५९८१,९८९१,९१५२२,५९९२0१५६११२,४८२१,५४७२३,४६८२0१६५१0२,५३४९९८३,३४९