शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

राज्यात २८ लाख टन ऊस शिल्लक

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून,अजून २८ लाख टन ऊस शिल्लक आहे. ज्या कारखान्यांनी फेबु्रवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचे ८० टक्क्यांप्रमाणे

कोल्हापूर : राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून,अजून २८ लाख टन ऊस शिल्लक आहे. ज्या कारखान्यांनी फेबु्रवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचे ८० टक्क्यांप्रमाणे पैसे दिलेले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिला आहे. राज्यातील साखर कारखान्याच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी पुण्यात झाली. यामध्ये ‘एफआरपी’मधील ८० टक्के व २० टक्के किती कारखान्यांनी दिले, त्याचा आढावा घेण्यात आला. राज्यात आतापर्यंत ७२२.८० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अजून २८ लाख टन ऊस शिल्लक आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्याचे नियोजन कसे केले, याची माहितीही आयुक्त बिपीन शर्मा यांनी घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण तडजोडीनुसार ८०:२० फॉर्म्युला मान्य केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पैसे द्या. फेब्रुवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाला ताबडतोब ८० टक्क्यांप्रमाणे पैसे द्या. त्याचबरोबर ज्या कारखान्यांचा हंगाम संपला आहे, त्यांनी १५ एप्रिलपर्यंत उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे आदेश शर्मा यांनी बैठकीत दिले. निर्यातीस टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही शर्मा यांनी दिला. (प्रतिनिधी) निर्यात अनुदान लवकरच!साखर निर्यातीवर केंद्र सरकार प्रतिटन ४५ रुपये अनुदान देणार आहे. ते देण्यास विलंब होत असला, तरी लवकरच संबंधितांना मिळणार असल्याचे आयुक्त शर्मा यांनी बैठकीत सांगितले. शिल्लक उसाच्या गाळपाचे आव्हानचालू साखर हंगामात सुरू असलेल्या १७७ पैकी १३२ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. ४५ कारखान्याने सुरू असून, त्यांच्यापुढे अजून २८ लाख टन ऊसगाळप करण्याचे आव्हान आहे. जवळपास ३० हजार हेक्टर ऊस शेतातच उभा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करण्याचे मोठे आव्हान आहे.