शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के आॅनलाइन शाळा प्रवेशास मुदतवाढ

By admin | Updated: July 19, 2016 03:08 IST

मुलांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी राखीव २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात जिल्हा परिषदेने राबवली.

ठाणे : वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी राखीव २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात जिल्हा परिषदेने राबवली. त्यानुसार, एक हजार ३५१ विद्यार्थ्यांची निवड झाली, पण अवघ्या ६७ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून दिसते. उर्वरित एक हजार २२३ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन करून शिक्षण विभागाने पुन्हा मुदतवाढ दिल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यातील ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई या सहा महापालिकांतील खाजगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल गटांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, अशा तक्र ारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे वारंवार आल्यावर जिल्ह्यातील महापालिका हद्दीतील शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, प्रवेश प्रक्रि येत वंचित व दुर्बल गटांसाठी २५ टक्के आरक्षण देऊन त्यासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रि येद्वारे प्रवेश दिला. यासाठी जिल्हा परिषदेने दोन टप्प्यांत विशेष कार्यक्रम राबवला. या टप्प्यात जिल्ह्यातील ५६० शाळांसाठी एक हजार ३५१ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रि येसाठी निवड झाली. त्यापैकी केवळ ६७ विद्यार्थ्यांनीच त्यांना दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतला असून तब्बल एक हजार २२३ विद्यार्थ्यांनी अद्यापही त्यांना दिलेल्या शाळेत प्रवेश घेतला नाही. पालकांना याबाबत अडचणी असल्यास त्यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी व मनपा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.>यापुढे मुदतवाढ नाहीविद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ती १९ जुलै असून जर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसेल तर त्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा. तसेच यापुढे मुदतवाढ देणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.