शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

जिल्ह्यात 245 कोरोनारुग्ण ॲक्टिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मागील २४ तासांत १८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५५८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९१५ झाली आहे.  सध्या २४५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख १३ हजार ११७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८७ हजार ६४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे२४ तासांत ४५ पॉझिटिव्ह : आजपर्यंत ३९८ जणांचा घेतला कोरोनाने बळी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये ४५ रुग्णांची यामध्ये भर पडली आहे. सध्या २४५ रुग्णांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत ३९८ रुग्णांचा बळी गेला आहे.  विशेष म्हणजे, मागील सात दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका १६ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. नागरिकांनी सतर्क राहून गर्दी टाळावी तसेच मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून बिनधास्त फिरताना दिसून येत आहे.जिल्ह्यात मागील २४ तासांत १८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५५८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९१५ झाली आहे.  सध्या २४५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख १३ हजार ११७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८७ हजार ६४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा प्रशासनाने आटोरिक्षा तसेच बस चालकांनाही निर्देश दिले आहे. 

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा प्रत्येक नागरिकांनी नियमित वापर करावा. कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.                - अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या