शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धुळे हत्याकांडातील २३ जणांना कोठडी, राईनपाडा ग्रामस्थ झाले पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 06:04 IST

साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणारे समजून जमावाने पाच जणांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

पिंपळनेर (जि. धुळे)/सोलापूर : साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणारे समजून जमावाने पाच जणांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे ४० ते ४५ उंबऱ्यांच्या या गावात घरांना कुलूप लावून ग्रामस्थ पसार झाल्याने गाव पूर्णपणे ओस पडले. सोमवारी अटक केलेल्या २३ आरोपींना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.मृतांच्या कुटुंबांस सानुग्रह मदत व एकास शासकीय नोकरी द्या, या आश्वासनाचे लेखी पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. त्यानंतर मृतांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतले. दुपारी चारनंतर ते मंगळवेढ्याकडे रवाना झाले.फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटलामृतांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेणे, पुनर्वसनासाठी घर, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करू, अशी हमी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. भिक्षुकांच्या हत्येनंतर नाथपंथी डवरी-गोसावी समाजाच्या सांत्वनासाठी ते मंगळवेढा येथे आले होते.काँग्रेस संसदेत मुद्दा मांडणारधुळ्यासहित विविध ठिकाणी जबर मारहाणीद्वारे हत्या करण्याचे जे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत तो मुद्दा काँँग्रेस पक्ष संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार आहे.कायदा हातात घेणे चुकीचेमृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्यात येईल. पोलीस कारवाई सुरू आहे. काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवित आहेत. त्यावर पोलीस लक्ष ठेऊन आहेत. कुणीही कायदा हाती घेणे चुकीचे आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :DhuleधुळेMurderखूनCourtन्यायालय