शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

२०५ पोलिसांच्या बदल्यांना ठेंगा

By admin | Updated: July 14, 2016 03:43 IST

यंदा झालेल्या बदल्या सोयीच्या नाहीत, असे सांगत नव्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी २०५ पोलीस निरीक्षकांनी केलेले अर्ज महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाने फेटाळले आहेत.

यवतमाळ : यंदा झालेल्या बदल्या सोयीच्या नाहीत, असे सांगत नव्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी २०५ पोलीस निरीक्षकांनी केलेले अर्ज महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाने फेटाळले आहेत.यंदाच्या सामान्य बदल्या जाहीर झाल्यानंतर अडीचशेपेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांनी आपल्या सोयीने बदल्या द्याव्या म्हणून महासंचालक कार्यालयाकडे २५ मे ते ५ जून या काळात अर्ज केले होते. त्यात प्रत्येकानेच कौटुंबीक, आजार व अन्य कारणे दिली होती. निरीक्षकाने इच्छा दर्शविलेल्या घटकातील रिक्त जागा, तो सध्याचे नियुक्तीचे ठिकाण सोडू इच्छित असलेल्या जिल्ह्यातील निरीक्षकांची उपलब्ध संख्या, सोयीच्या बदलीसाठी दर्शविलेल्या कारणाची गंभीरता अशा विविध बाबींचा विचार करून महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाने तब्बल २०५ पोलीस निरीक्षकांचे विनंती अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला. केवळ ५२ पोलीस निरीक्षकांचे बदलीचे विनंती अर्ज मान्य झाले. (प्रतिनिधी)