शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

चार महिन्यांत २०३ महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

अस्मानी संकट व दुष्काळाने हतबल होऊन पतीने मृत्यूला कवटाळल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या महिलेचा संघर्षदेखील अर्ध्यातच संपल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

- सतीश डोंगरे,  नाशिकअस्मानी संकट व दुष्काळाने हतबल होऊन पतीने मृत्यूला कवटाळल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या महिलेचा संघर्षदेखील अर्ध्यातच संपल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यातील तब्बल २०३ महिला शेतकऱ्यांनी पतीप्रमाणेच मृत्यूला कवटाळून जगाचा निरोप घेतला आहे.१ आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ या चार महिन्यांमध्ये अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये तीन हजार ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात अमरावती जिल्ह्यात १२४, औरंगाबाद ६७, तर नाशिकमध्ये १२ महिला शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.दुष्काळामुळे शेतीत पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने अन् सरकार दरबारी दखल घेतली जात नसल्याच्या निराशेतून महिला शेतकऱ्यांनीसुद्धा असहायतेतून पतीप्रमाणेच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.पतीच्या आत्महत्येनंतर मुलांचे शिक्षण, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ, यांसह शेती पिकविण्याचे आव्हान महिलेसमोर असते. पावसाअभावी नापिकीचे मोठे संकट उभे ठाकल्याने महिला शेतकरीही हताश झाल्याचे चित्र आहे.