शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

२०१७पर्यंत राज्यातील शहरे हागणदारीमुक्त करणार

By admin | Updated: November 17, 2016 18:33 IST

देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे २०१७ पर्यंत राज्यातील सगळी शहरे हागणदारीमुक्त करणार

ऑनलाइन लोकमतकोपरगाव, दि.  : देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे २०१७ पर्यंत राज्यातील सगळी शहरे हागणदारीमुक्त करणार असल्याचे सांगत काळ्या पैशाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन निर्णायक लढाई सुरू केली आहे. देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ५० दिवस त्रास सहन करून त्याचं मोल जनतेने द्यावं, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गुरूवारी कोपरगाव येथे भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शहरांमध्ये शौचालये नसल्याने ५० टक्के भारतीयांना आजही उघड्यावर जावे लागते. आपण स्वच्छ भारत अभियानात देशातून निवडलेल्या १० शहरांमधील ५ महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील ३०० पैकी ५२ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकार निधी द्यायला तयार आहे. झोपडपट्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरीकाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ सालापर्यंत स्वत:चे घर मिळणार आहे. राज्यात २ लाख घरांचे प्रस्ताव मंजूर केले, असेही ते म्हणाले.

व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी उपस्थित होते.