शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

२०१७पर्यंत राज्यातील शहरे हागणदारीमुक्त करणार

By admin | Updated: November 17, 2016 18:33 IST

देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे २०१७ पर्यंत राज्यातील सगळी शहरे हागणदारीमुक्त करणार

ऑनलाइन लोकमतकोपरगाव, दि.  : देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे २०१७ पर्यंत राज्यातील सगळी शहरे हागणदारीमुक्त करणार असल्याचे सांगत काळ्या पैशाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन निर्णायक लढाई सुरू केली आहे. देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ५० दिवस त्रास सहन करून त्याचं मोल जनतेने द्यावं, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गुरूवारी कोपरगाव येथे भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शहरांमध्ये शौचालये नसल्याने ५० टक्के भारतीयांना आजही उघड्यावर जावे लागते. आपण स्वच्छ भारत अभियानात देशातून निवडलेल्या १० शहरांमधील ५ महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील ३०० पैकी ५२ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकार निधी द्यायला तयार आहे. झोपडपट्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरीकाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ सालापर्यंत स्वत:चे घर मिळणार आहे. राज्यात २ लाख घरांचे प्रस्ताव मंजूर केले, असेही ते म्हणाले.

व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी उपस्थित होते.