शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

दुधाचे २०० टँकर मुंबईकडे रवाना

By admin | Updated: June 3, 2017 03:48 IST

साखर आणि दुधाचे आगार असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उत्स्फूर्तपणे संपात सहभागी झाल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर आणि दुधाचे आगार असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उत्स्फूर्तपणे संपात सहभागी झाल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. शुक्रवारी कडक पोलीस बंदोबस्तात दुधाचे २०० टँकर कसेबसे मुंबईकडे रवाना करण्यात आले. भाजीपाल्यासह इतर सर्व शेतमालाची आवक रोडवल्याने दर अव्वाच्या सव्वा वाढल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.संपाचा थेट फटका कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांना बसला आहे. ‘गोकूळ’, ‘वारणा’सह ‘स्वाभिमानी’ दूध संघाच्या रोजच्या संकलनात तब्बल एक लाख लीटरहून अधिक घट झाली आहे. भाजीपाल्याच्या दरात कमालीची वाढ झाली असून, बाजार समितीमध्ये शुक्रवारी केवळ तीन ट्रक कांदा व तेवढीच बटाट्याची आवक झाल्याने आजपासून या मार्केटबरोबरच भाजीपाला मार्केट कोलमडणार हे निश्चित आहे. सांगलीत वाहतूक रोखली सांगली : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाळवा, तासगाव, पलूस, मिरज, आटपाडी तालुक्यात दूध व भाजीपाला वाहतूक रोखण्यात आली. भाजीपाल्याची आवक घटली आहे. शेतकऱ्यांनी दूध केंद्रांवर दूध न घालता त्याचे लोकांना वाटप केले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा  पाहून सहकारी दूध संस्था आणि खासगी दूध संकलन केंद्रांनी संकलन बंद केले. कवठेएकंद (ता. तासगाव) येथे शेतकऱ्यांनी डविलेले सुमारे हजार लीटर दूध गरजूंना वाटण्यात आले. सामूहिक मुंडण सटाणा तालुक्यातील (जि. नाशिक) शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला, तर बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे दुधाचे टँकर अडवून महिला व शेतकऱ्यांनी दुधाने अंघोळ केली.संघाची टीकाशेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ यावी, हे दुर्दैवी आहे. मात्र या संपामागे विरोधकांची चिथावणी आहे, अशी टीका राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि स्वयंसेवक मा.गो. वैद्य यांनी केली आहे.