शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मेट्रोमधून ७८६ दिवसांत केला २0 कोटी जणांनी प्रवास

By admin | Updated: August 2, 2016 05:41 IST

मेट्रोमधून ७८६ दिवसांत तब्बल २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे.

मुंबई : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होताच ती प्रवाशांच्या पसंतीस पडली. मेट्रोमधून ७८६ दिवसांत तब्बल २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांची संख्या आणखी वाढेल, अशी शक्यता मुंबई मेट्रो वन कडून वर्तविण्यात येत आहे. ४,५०० कोटी रुपये खर्चून घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. मेट्रोचे भाडे सुरुवातीला दहा रुपये ठेवण्यात आल्याने, रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या २ लाख ४० हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून ३ लाख झाला, तर शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने, आकडा आणखीच वाढत गेला. त्यानंतर, मेट्रोच्या भाड्यात वाढ करण्यात आली असली, तरी मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली नाही. आतापर्यंत मेट्रोतून २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली. कामाच्या दिवशी मेट्रोतून दररोज ३ लाख ४0 हजार प्रवासी ये-जा करतात. जुलैमध्ये १८ टक्के प्रवासी वाढले असल्याचे सांगण्यात आले. ४00 दिवसांत मेट्रोने दहा लाख प्रवाशांची वाहतूक केली होती. (प्रतिनिधी)>400 दिवसांत मेट्रोने दहा लाख प्रवाशांची वाहतूक केली होती.