शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

दोनशे लीटर पाण्यासाठी ५० रुपये!

By admin | Updated: March 15, 2016 01:25 IST

मार्चच्या मध्यास जिल्ह्यातील दक्षिण भाग दुष्काळाने होरपळला आहे. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात २०० लीटरच्या बॅरलसाठी

- ज्ञानेश दुधाडे,  अहमदनगरमार्चच्या मध्यास जिल्ह्यातील दक्षिण भाग दुष्काळाने होरपळला आहे. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात २०० लीटरच्या बॅरलसाठी तब्बल ५० रुपये मोजावे लागत आहेत. गावखेड्यांमध्ये तर पिण्यासाठी पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहेत. पाणीसाठ्यांतील पाणी आटल्याने पाणी योजना बंद पडू लागल्या आहेत. दोन महिन्यांपासून नगर तालुक्यातील अनेक गावांत पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. देऊळगाव सिद्धी, वाळकी आणि परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याचा कानोसा घेतला असता, पाणीटंचाईचे विदारक चित्र समोर आले. नगर तालुक्यातील १०५ पैकी ६० गावांत तीव्र दुष्काळी स्थिती आहे. विसापूर तलावातील पाणी आटल्याने घोसपुरी योजना बंद झाली आहे. त्यामुळे १५ गावांतील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे तेथे टँकर सुरू करावे लागणार आहेत.१६० पाणी योजना बंद जानेवारीत पाणीसाठे आटल्याने १२७ योजना बंद झाल्या. फेबु्रवारीत हा आकडा १३९ वर गेला. आता मार्चअखेर तो १६० च्या जवळपास पोहोचणार आहे. सर्वाधिक पाणीटंचाई कर्जत, जामखेड, पाथर्डी आणि नगर तालुक्यांत जाणवत आहे.