शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

२० हजार गुंतवणूकदारांना फसवले

By admin | Updated: May 15, 2017 06:24 IST

मध्य प्रदेशातील भोपाळच्या एका कंपनीने पाच वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून येथील २० हजार गुंतवणूकदारांना ३५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मध्य प्रदेशातील भोपाळच्या एका कंपनीने पाच वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून येथील २० हजार गुंतवणूकदारांना ३५ कोटी रुपयांना गंडा घातला. रविवारी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली आहे.कंपनीचे संचालक अभिषेक चौहान (भोपाळ, म.प्र.), हरीश शर्मा (शहाजापूर, म.प्र.), लखन सोनी (शहाजापूर, म.प्र.), प्रबल प्रताप सिंह (ग्वालीयर, म.प्र.), फुल सिंह चौधरी (राजगड, म.प्र.) व निरंजन सक्सेना (भोपाळ, म.प्र.) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी भगीरथ कटके हे १० ते १२ मित्रांसह ५ मे २०१२ रोजी नगरला एनआयसीएल (निर्मल इफ्रा होम कार्पोरेशन लिमिटेड ) कंपनीच्या बैठकीस हजर होते. कंपनीचे डायरेक्टर अभिषेक चौहान, हरीश शर्र्मा, लखन सोनी, प्रबल प्रताप सिंह, फुल सिंह चौधरी व निरंजन शर्र्मा यांनी योजनांची माहिती दिली. कंपनी रिअल इस्टेट व कर्जरोखेचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. कंपनीच्या नियमाप्रमाणे काम केल्यास कमिशन देण्याचे सांगण्यात आले. कटकेंसह इतरांचा कंपनीवर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी कामास सुरुवात केली. व्यवसाय वाढल्याने हमाल पंचायतमध्ये भाडेतत्त्वावर कार्यालय घेतले. कर्जरोखे, प्लॉट पाडून विकणे, साबण, क्रीम, चहा, मिनरल वॉटर असे व्यवसाय सुरू करून झालेल्या फायद्यातून गुंतवणूकदारांना लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले.