शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

२० जागा द्या, वाद मिटवा

By admin | Updated: August 4, 2014 03:26 IST

महायुतीसोबत रिपब्लिकन पक्ष गुलाम म्हणून नाही तर स्वाभिमान म्हणून आला आहे

पुणे : महायुतीसोबत रिपब्लिकन पक्ष गुलाम म्हणून नाही तर स्वाभिमान म्हणून आला आहे, असे सांगतानाच विधानसभा निवडणुकीसाठी २० जागा हव्यात, या मागणीचा रिपब्लिकन पार्टीचे (रिपाइं) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी रविवारी पुनरुच्चार त्यांनी केला. १५ आॅगस्टपर्यंत जागांचा वाद मिटवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित सत्ता परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभेत इतिहास घडविला, आता विधानसभेतही घडविणार असे सांगून आठवले यांनी आपल्या शीघ्र कवितांची पेरणी करीत ‘आमचा समाज लढणारा आहे, पडणारा नाही. आम्हीच महायुतीचे खरे मावळे, बाकी सारे कावळे, त्यांना सध्या कोणी विचारत नाही’, असे वक्तव्य केले. कर्नाटक सरकारने मराठी भाषकांना मारहाण केल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. ही दादागिरी चालणार असेल तर केंद्राकडे कर्नाटक सरकार बरखास्तीची मागणी करू. सर्व पक्षीय एकमताने याविषयावर लढू आणि महाराष्ट्राची ताकद दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)